शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आगीत तीन घरे बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : अचानक आगीचा भडका उडाल्याने तीन घरे जळून खाक झाली. यात घरातील अन्नधान्य व साहित्याची ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : अचानक आगीचा भडका उडाल्याने तीन घरे जळून खाक झाली. यात घरातील अन्नधान्य व साहित्याची राखरांगाेळी झाली. ही घटना काटाेल तालुक्यातील डाेरली (भिंगारे) येथे बुधवारी (दि.९) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

डाेरली (भिंगारे) येथील विठाबाई लक्ष्मण टुले, राधाबाई पुरुषाेत्तम टुले व नारायण नामदेव सराेदे यांच्या घरांना अचानक आग लागल्याचे दिसून आले. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, काटाेल व कळमेश्वर येथील अग्निशमन दलास पाचारण करून आग विझविण्यात यश आले. मात्र ताेपर्यंत तिन्ही घरातील घरगुती साहित्य व अन्नधान्य जळून खाक झाले. आगीच्या घटनेमुळे सदर तिन्ही कुटुंबीयांचे माेठे नुकसान झाले असून, तिन्ही कुटुंब उघड्यावर आले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक लाेकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. महसूल कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून तहसीलदारांना अहवाल पाठविला आहे. दरम्यान, डाेरलीचे सरपंच राकेश हेलाेंडे यांनी आगपीडित कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयाची मदत दिली. माजी जि.प. उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्या हस्ते आगपीडित कुटुंबांना मदतीचे धनादेश देण्यात आले. यावेळी पं.स. सभापती धम्मपाल खाेब्रागडे, माजी पं.स. सदस्य निशिकांत नागमाेते, नायब तहसीलदार रामकृष्णा जंगले, उपसरपंच प्रवीण धाेटे, अशाेक पांडे, ग्रामसेवक राहुल काठाेडे, तलाठी बी. डी. अंबाडारे, विजय झोडे, विष्णू सातपुते, रमेश जिवतोडे, रवी भिंगारे, बबलू बराडे, सतीश कापसे आदी उपस्थित होते. आगपीडित कुटुंबीयांना घरकूल व आर्थिक मदत देण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.