शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

दाेन दिवस ताप, मग मिळेल ‘अवकाळी’चा गारवा, १६ ते १९ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण

By निशांत वानखेडे | Updated: March 13, 2024 20:00 IST

ऊन्हाचा पाहता सध्या तरी हाेरपळच!

निशांत वानखेडे, नागपूर : सूर्याच्या तापामुळे हाेरपळणाऱ्या विदर्भातील नागरिकांसाठी हवामान खात्याने दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. पुढचे दाेन दिवस आणखी ताप सहन केल्यानंतर त्यापुढचे चार दिवस ‘अवकाळी’चा गारवा मिळण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणामुळे १६ ते १९ मार्चदरम्यान विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून काही जिल्ह्यात अगदीच किरकाेळ पाऊस हाेण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.

उन्हाळा सुरू हाेताच सूर्याने पुन्हा आग ओकणे सुरू केले असून विदर्भावर तीव्रता जरा जास्तच आहे. नागपूरचा पारा २४ तासात अंशत: वाढून बुधवारी ३८.७ अंशावर पाेहचला, जाे सरासरीपेक्षा ३.१ अंशाने अधिक आहे. ३९.४ अंशासह चंद्रपूर व ३९ अंशासह यवतमाळ सर्वाधिक तापत आहेत. वर्धा अंशत: वाढून ३८.८ अंशावर गेला आहे, तर अकाेला, वाशिम, गाेंदिया, अमरावतीत अंशत: घट हाेत तापमान अनुक्रमे ३८ अंश, ३८.४ अंश, ३७ अंश व ३६.४ अंशावर आहे. रात्रीच्या उष्णतेतही वाढ झाली आहे.

दरम्यान १६ मार्चपासून चार दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र नागपूर, अमरावती, गाेंदिया व गडचिराेली या चारच जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. इतर जिल्ह्यात पावसाची शक्यता नगण्य आहे. शेतकरी रबी पिक काढण्याची लगबगीत लागले आहेत. मात्र अवकाळीच्या शक्यतेने घाबरण्याची गरज नाही, असे अवाहन हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कारण अवकाळीचा पाऊस हा अगदीच किरकाेळ राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे फळबागा, कांदा, गहू, हरबरा, ज्वारी सारख्या रब्बी पिकांचा काढणी हंगाम सुरक्षित व निर्धास्तपणे उरकता येईल असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Rainपाऊस