शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

बुजगावण्यानेही बदलले आपले रुपडे; पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नवनव्या क्लृप्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 11:20 IST

बहरात आलेले पीक पक्ष्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात बुजगावणे उभे करतो. एखाद्या काठीला मडके टांगून त्याला आपला जुना शर्ट अडकवून दिला की झाले बुजगावणे अशी आजवरची प्रथा होती. मात्र अलीकडे यात बरेच बदल घडून आले आहेत.

ठळक मुद्देविद्युत तारांमुळे वन्यप्राण्यांसह मनुष्याचे प्राण संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:बहरात आलेले पीक पक्ष्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात बुजगावणे उभे करतो. एखाद्या काठीला मडके टांगून त्याला आपला जुना शर्ट अडकवून दिला की झाले बुजगावणे अशी आजवरची प्रथा होती. मात्र अलीकडे यात बरेच बदल घडून आले आहेत.निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात बसतो. या हंगामात उत्पादनात घट झाली तरी पुढील हंगामाची शेतकऱ्यांना आशा असते. त्यातूनच जिद्दीने, नव्या उमेदीने शेतकरी पुन्हा शेतकामात स्वत:ला झोकून देतो. शेतात बियाणे टाकल्यानंतर ते घरी येईपर्यंत शेतकऱ्यांच्या हृदयाची धडधड सुरूच असते. पिकांच्या संरक्षणासाठीही शेतकऱ्यांना मग विविध क्लृप्त्या योजाव्या लागतात. नागपूर जिल्ह्यात फेरफटका मारला असता अशा नवनव्या योजना शेतात उभारलेल्या दिसून येतात.शेताभोवती सुकलेल्या झाडांचे काटेरी कुंपण करणे किंवा तारेचे कुंपण लावणे. तारांमधून वीज प्रवाहित करणे हाही एक प्रकार सुरू झाला आहे. मात्र याचा दुष्परिणाम म्हणून जंगली व पाळीव प्राण्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. काही ठिकाणी नागरिकांनाही त्याचा धक्का लागल्याच्या बातम्या असतात. पक्ष्यांना व प्राण्यांना पळवून लावण्यासाठी माणसाचे आवाज किंवा वन्यप्राण्यांचे आवाज रेकॉर्ड करून ते शेताजवळ लावले जातात. जेणेकरून त्या आवाजामुळे कुठला प्राणी तिकडे फिरकूच नये. काही ठिकाणी शेतात फटाकेही फोडले जातात. त्या आवाजाने जवळपास असलेले प्राणी अधिक दूर जातील. त्याद्वारे शेतात आलेल्या वन्यप्राण्यांना, पक्ष्यांना शेतकरी परतवून लावतो, सोबतच चोरट्यांपासूनही पिकाचे संरक्षण करतो. 

टॅग्स :agricultureशेती