शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

कौटुंबिक कलह मुलांसाठी घातक : अनघा राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:24 PM

कौटुंबिक कलह मुलांसाठी अतिशय घातक ठरतो. कौटुंबिक कलहामुळे मुले प्रेमापासून वंचित होतात. त्याचा मुलांच्या मानसिकता व गुणवत्तेवर परिणाम होतो, असे मानसोपचारतज्ज्ञ अनघा राजे यांनी ‘कौटुंबिक कलहाचा नात्यावर परिणाम’ विषयावरील चर्चासत्रात सांगितले.

ठळक मुद्देकुटुंब न्यायालयात चर्चासत्र

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कौटुंबिक कलह मुलांसाठी अतिशय घातक ठरतो. कौटुंबिक कलहामुळे मुले प्रेमापासून वंचित होतात. त्याचा मुलांच्या मानसिकता व गुणवत्तेवर परिणाम होतो, असे मानसोपचारतज्ज्ञ अनघा राजे यांनी ‘कौटुंबिक कलहाचा नात्यावर परिणाम’ विषयावरील चर्चासत्रात सांगितले.हे चर्चासत्र महाराष्ट्र राज्य कुटुंब न्यायालय समुपदेशक संघटना व कुटुंब न्यायालय वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कुटुंब न्यायालयात आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्रात राजे यांच्यासह सेवानिवृत्त न्यायाधीश भावना ठाकर, वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्याम आंभोरे, विवाह समुपदेशक लक्ष्मीकांत कामळजकर यांचा समावेश होता.संयुक्त कुटुंब पद्धती मोडित निघून विभक्त कुटुंब पद्धती वाढीस लागली आहे. विभक्त कुटुंबातील पती-पत्नी नोकरी करीत असल्यास मुलांकडे दुर्लक्ष होते. अन्य विविध कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे कठीण जाते. त्यामुळे कलह निर्माण होतो, असे मत ठाकर यांनी व्यक्त केले. कौटुंबिक कलहाचा व्यक्तीच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनावर परिणाम होतो, असे अ‍ॅड. आंभोरे यांनी तर, कौटुंबिक कलहामुळे नैराश्य, एकटेपणा व व्यसनाधीनता वाढते, असे कामळजकर यांनी सांगितले. याप्रसंगी प्रधान न्यायाधीश मंगला ठाकरे, न्या. विश्वास पाठक, न्या. प्रशांत अग्निहोत्री प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अ‍ॅड. रश्मी खापर्डे यांनी संचालन केले तर, विवाह समुपदेशक राजेंद्रकुमार कोतवाल यांनी आभार मानले.

टॅग्स :FamilyपरिवारCourtन्यायालय