शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

अहिंसेचा प्रचार आणि हिंसेचा बहिष्कार करा

By admin | Updated: September 11, 2015 03:41 IST

तप आणि साधनेचे महापर्व पर्वाधिराज पर्युषणाला प्रारंभ झाला आहे. हे पर्व १८ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे.

जैन संत आचार्य पूर्णचंद्र सुरीश्वर महाराजांचा उपदेश : श्वेतांबर जैन समाजात तपसाधनेच्या पवित्र पर्युषण पर्वाला प्रारंभ नागपूर : तप आणि साधनेचे महापर्व पर्वाधिराज पर्युषणाला प्रारंभ झाला आहे. हे पर्व १८ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. या दरम्यान श्वेतांबर जैन समाजात तप, साधना, स्वाध्याय आदि विविध धार्मिक गतिविधी होणार आहेत. श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर वर्धमाननगर येथे जैनसंत आचार्यश्री पूर्णचंद्र सुरीश्वरजी विराजमान आहेत. याप्रसंगी आचार्य भाविकांना संबोधित करीत होते. महाराज म्हणाले, पर्युषण पर्वात पाच कर्म अवश्य करायला हवे. केवळ धर्मवाणी ऐकून काम होत नाही. धर्माला आचरणातही आणले गेले पाहिजे. यात प्रथम कर्तव्य अहिंसेचा प्रचार करणे आहे. हिंसेचा विरोध आणि बहिष्कार करायला हवा. अहिंसा भारतीय नागरिकांची माता आहे. अहिंसा दैवी तत्त्व आहे. हिंसा आसुरी तत्त्व आहे. आचार्य म्हणाले, आपण सारेच अहिंसामय धर्मात मोठे झालो आहोत. आपला जन्म ज्या देशात झाला त्या भारताच्या रोमारोमात अहिंसाच भरली आहे. अहिंसेचा संस्कार ज्या देशात आमच्यावर झाला त्या देशात किती मोठ्या प्रमाणत हिंसा होते आहे. अहिंसेचा अर्थ भित्रेपणा नाही. पण भारतीय नागरिकांच्या उदासीनतेमुळे देशात मोठ्या प्रमाणात हिंसा होते आहे. श्री वर्धमाननगर जैन श्वेतांबर श्रावक संघाचे अध्यक्ष गणेश जैन, महामंत्री अनिल कोचर आणि चातुर्मास समितीचे संयोजक राजेश मेहता यांनी जीवदया फंड, एकासना आंगी, प्रभावना व सधार्मिक निधीसाठी सहाकार्य करण्याचे निवेदन यावेळी दिले. (प्रतिनिधी)