शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Maharashtra Election 2019; मोदी व फडणवीसांशिवाय देशाकडे कुठला पर्याय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 10:51 IST

नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्याव्यतिरिक्त देशाजवळ अन्य कोणता पर्याय आहे, असा प्रश्न विचारत योगगुरू रामदेवबाबा यांनी शनिवारी नागपुरात विमानतळावर येत्या १०-१५ वर्षांच्या काळात विद्यमान सरकारच हवे यावर शिक्कामोर्तब केले.

ठळक मुद्देसावरकरांना भारतरत्न द्यायला हवेराम मंदिर बनणारच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्याव्यतिरिक्त देशाजवळ अन्य कोणता पर्याय आहे, असा प्रश्न विचारत योगगुरू रामदेवबाबा यांनी शनिवारी नागपुरात विमानतळावर येत्या १०-१५ वर्षांच्या काळात विद्यमान सरकारच हवे यावर शिक्कामोर्तब केले.पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, देशाजवळ देवेंद्र व मोदी यांच्याखेरीज दुसरे कोण आहे, जे देशाचा कारभार सुरळीत चालवील? येत्या १०-१५ वर्षांकरिता हेच सरकार देशाला तारून नेणारे ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत विचारले असता त्यांनी, सावरकरांना भारत रत्न द्यायलाच हवे असे मत मांडले. जे लोक त्यांच्याविषयी वाईट बोलतात त्यांनी एकदा अंदमानला सेल्यूलर जेलमध्ये जाऊन पहा आणि सावरकरांच्या कुटुंबियांच्या व्यथा जाणून घ्या असे म्हटले.महात्मा गांधी यांनीही इंग्रज सरकारला पत्र पाठविले होते, मात्र त्याबाबत सावरकरविरोधी लोक काहीच बोलत नाहीत, मात्र सावरकरांविषयी आगपाखड केली जाते असेही रामदेवबाबा यांनी पुढे म्हटले.देशात भाजप सरकार सत्तारुढ होईल आणि त्यामुळे राम मंदिराचा मार्ग सुलभ होईल असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी आता लवकरच मंदिराच्या निर्माणाचे काम सुरू होऊ शकेल असा आशावाद व्यक्त केला.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबा