शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

प्रत्येक व्यापार्‍यावर ३६ हजारांचा दंड!

By admin | Updated: May 29, 2014 03:25 IST

अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत वार्षिक विवरण न भरणार्‍या व्यापार्‍याला दरदिवशी १00 रुपये

नागपूर : अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत वार्षिक विवरण न भरणार्‍या व्यापार्‍याला दरदिवशी १00 रुपये प्रमाणे वार्षिक ३६,५00 रुपयांचा दंड भरण्याची नोटीस अन्न प्रशासन विभागाने दिली आहे. या नोटीसामुळे व्यापारी संकटात असून दंडाची तरतूद अनावश्यक असल्याचे व्यापार्‍यांचे मत आहे.

कायद्यातील तरतूदींची माहिती अन्न प्रशासन विभागातील अधिकार्‍यांनी दुकानदारांना कधीच दिली नाही, असा व्यावसायिकांचा आरोप आहे. त्यामुळेच व्यापार्‍यांना नाहक फटका बसत आहे. कायद्यातील तरतूदींच्या जागृतीसाठी विदर्भातील सर्व व्यापारिक संघटनांची शिखर संघटना नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मसच्या पदाधिकार्‍यांशी अधिकार्‍यांनी कधीच संपर्क साधला नाही. कारवाईऐवजी नेहमीच वेगळ्याच कामात गर्क असलेले अधिकारी दुकानदारांना दंड भरण्याची धमकी देत आहेत. दंड भरल्यानंतर यावर्षीचा रिटर्न स्वीकारू, असेही सांगण्यात अधिकारी पुढाकार घेत असल्याचा दुकानदारांचा आरोप आहे.

केंद्राच्या अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी ५ ऑगस्ट २0११ रोजी झाली. या कायद्यातील तरतूदींचे पालन करणे व्यावसायिकांना शक्य नाही. पहिले रिटर्न ३१ मार्च २0१२ पर्यंत व्यापार्‍यांना भरायचे होते. त्याची वाढीव मुदत ३१ मार्च २0१२ अशी होती. गेल्यावर्षी ३१ मे २0१३ पर्यंत खरेदी-विक्रीचा लेखाजोखा असलेले विस्तृत रिटर्न न भरलेल्या व्यापार्‍यांकडून ३१ मे २0१४ पर्यंत ३६,५00 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यावर्षी एप्रिलमध्ये नोटीस आले आहेत. या विभागाचा परवाना घेतलेल्या दुकानदारांसमोर दंड कसा भरावा, असा प्रश्न उभा राहिला आहे. वार्षिक १२ लाखांपेक्षा जास्त व्यवसाय असलेल्यांना परवाना तर १२ लाखांपेक्षा कमी व्यवसाय असलेल्यांना नोंदणी करणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)