शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

पाच वर्षात विदर्भातील १.८४ लाख कृषीपंपांचे ऊर्जीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 23:19 IST

महावितरणने मागील पाच वर्षात विदर्भातील १ लाख ८४ हजार २१७ कृषीपंपांचे परंपरागत पद्धतीने ऊर्जीकरण केले आहे, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर करण्यात आलेल्या एकूण कृषीपंपांच्या ऊर्जीकरणाच्या प्रमाणात हे प्रमाण सुमारे २८ टक्के आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणने मागील पाच वर्षात विदर्भातील १ लाख ८४ हजार २१७ कृषीपंपांचे परंपरागत पद्धतीने ऊर्जीकरण केले आहे, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर करण्यात आलेल्या एकूण कृषीपंपांच्या ऊर्जीकरणाच्या प्रमाणात हे प्रमाण सुमारे २८ टक्के आहे. सोबतच पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषीपंपाचे ऊर्जीकरण करण्याचे कामही सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे.३१ मार्च २०१४ रोजी विदर्भातील अकराही जिल्ह्यात ऊर्जीकरण झालेल्या कृषीपंपांची एकूण संख्या ही ६ लाख ५५ हजार ९४ एवढी होती. यात मागील पाच वर्षात तब्बल १ लाख ८४ हजार २१७ ने वाढ होऊन ३१ मार्च २०१९ रोजी विदर्भातील ऊर्जीकरण झालेल्या कृषीपंपांची एकूण संख्या ८ लाख ३९ हजार ३११ म्हणजेच सुमारे २८ टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय चालू आर्थिक वर्षात ३० जून २०१९ पर्यंत ५ हजार १८८ कृषीपंपांचे ऊर्जीकरण करण्यात आले असून पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या कृषीपंपांना वीज जोडणी देण्याचे काम सर्वत्र मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे.३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या सर्व कृषीपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीच्या माध्यमातून ३१ मार्च २०२० पर्यंत वीजजोडण्या देण्यासाठी महावितरणतर्फे मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली असून निर्धारित वेळेत या सर्व वीजजोडण्या केल्या जातील असा विश्वास महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी व्यक्त केला आहे.पाच वर्षात जिल्हानिहाय कृषीपंपाचे झालेले ऊर्जीकरणजिल्हा      कृषीपंपाची संख्या      चालू आर्थिक वर्षात------------------------------------अकोला   १४ हजार ७५६             ३७५बुलडाणा  २५ हजार ५०३         १,३६८वाशिम     १२ हजार ५७२            ३४२अमरावती २५ हजार ८३३        ४८०यवतमाळ २१ हजार २२८       ६६२चंद्रपूर      १४ हजार ४३          २११गडचिरोली १३ हजार ९२३    २०३भंडारा     ११ हजार ४६५         ३८२गोंदिया   १३ हजार ५७३        ४२३नागपूर   १४ हजार ८९६        ५१९वर्धा    १६ हजार ४२५             २२३

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज