शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

निवडणूक २०१९; आमचा जाहीरनामा; असंघटित श्रमिकासाठी नियोजन व्हायला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:12 IST

देशात ९३ टक्के असलेल्या असंघटित श्रमिकासाठी नियोजन व्हायला पाहिजे असे मत कष्टकरी जनआंदोलनाचे नेते विलास भोंगाडे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशात ९३ टक्के असलेल्या असंघटित श्रमिकासाठी नियोजन व्हायला पाहिजे असे मत कष्टकरी जनआंदोलनाचे नेते विलास भोंगाडे यांनी व्यक्त केले. लोकमतने ‘आमचा जाहीरनामा’ या शीर्षकांतर्गत घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी भावी सरकारकडून आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या.देशात असंघटित असलेल्या श्रमिक वर्गाचे शोषण होत आहे. भारतीय समूहात जल, जंगल, जमिनीचे प्रश्न वाढले आहेत. जमिनीचे सिलिंग असताना जमिनीची लूट चालली आहे. आदिवासी विस्थापित होत आहेत. प्रकल्प वेगाने होत आहेत, मात्र प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजूनही कायम आहेत. शेती परवडणारी नसल्याने शेतमजुरांचे प्रश्न आहेत. असंघटित श्रमिक बेवारस होत आहेत. त्यांना काम नाही. कुठे श्रमाचा दाम नाही. निवारा, आरोग्य, सुरक्षिततेचा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. विदर्भात पोट भरण्यासाठी जमीन कसणारे जबरणजोतधारक परिवार ५० हजाराच्या वर आहे. त्यांच्या जमिनीपासून सातबारापर्यंतचे प्रश्न सुटलेले नाही. प्रकल्पग्रस्त शेतावरून,गावातून,घरातून फेकल्या जात आहे. त्याचे नीट पुनर्वसन नाही, त्यांचे कुटुंब अस्थिर झाले आहे. गावातील कला संस्कृती, प्रज्ञा संपुष्टात येत आहे.माणसाला जीवन जगण्याची हमी दिली पाहिजे. शहरीकरण वाढत चालले आहे, पण प्रश्न बिकट होत आहे. शहरी रोजगार, निवारा, पाणी, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. शेती, अन्न सुरक्षा मिळाली पाहिजे. लोकांचे स्वतंत्र, लोकशाहीचे रक्षण झाले पाहिजे. बोलणे, लिहिणे, अभिव्यक्त होणे यावरील बंधने काढली पाहिजेत. गरीब-श्रीमंत दरी कमी झाली पाहिजे. आर्थिक, सामाजिक विषमता कमी झाली पाहिजे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९