शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निवडणूक २०१९; आमचा जाहीरनामा; असंघटित श्रमिकासाठी नियोजन व्हायला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:12 IST

देशात ९३ टक्के असलेल्या असंघटित श्रमिकासाठी नियोजन व्हायला पाहिजे असे मत कष्टकरी जनआंदोलनाचे नेते विलास भोंगाडे यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशात ९३ टक्के असलेल्या असंघटित श्रमिकासाठी नियोजन व्हायला पाहिजे असे मत कष्टकरी जनआंदोलनाचे नेते विलास भोंगाडे यांनी व्यक्त केले. लोकमतने ‘आमचा जाहीरनामा’ या शीर्षकांतर्गत घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी भावी सरकारकडून आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या.देशात असंघटित असलेल्या श्रमिक वर्गाचे शोषण होत आहे. भारतीय समूहात जल, जंगल, जमिनीचे प्रश्न वाढले आहेत. जमिनीचे सिलिंग असताना जमिनीची लूट चालली आहे. आदिवासी विस्थापित होत आहेत. प्रकल्प वेगाने होत आहेत, मात्र प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजूनही कायम आहेत. शेती परवडणारी नसल्याने शेतमजुरांचे प्रश्न आहेत. असंघटित श्रमिक बेवारस होत आहेत. त्यांना काम नाही. कुठे श्रमाचा दाम नाही. निवारा, आरोग्य, सुरक्षिततेचा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. विदर्भात पोट भरण्यासाठी जमीन कसणारे जबरणजोतधारक परिवार ५० हजाराच्या वर आहे. त्यांच्या जमिनीपासून सातबारापर्यंतचे प्रश्न सुटलेले नाही. प्रकल्पग्रस्त शेतावरून,गावातून,घरातून फेकल्या जात आहे. त्याचे नीट पुनर्वसन नाही, त्यांचे कुटुंब अस्थिर झाले आहे. गावातील कला संस्कृती, प्रज्ञा संपुष्टात येत आहे.माणसाला जीवन जगण्याची हमी दिली पाहिजे. शहरीकरण वाढत चालले आहे, पण प्रश्न बिकट होत आहे. शहरी रोजगार, निवारा, पाणी, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. शेती, अन्न सुरक्षा मिळाली पाहिजे. लोकांचे स्वतंत्र, लोकशाहीचे रक्षण झाले पाहिजे. बोलणे, लिहिणे, अभिव्यक्त होणे यावरील बंधने काढली पाहिजेत. गरीब-श्रीमंत दरी कमी झाली पाहिजे. आर्थिक, सामाजिक विषमता कमी झाली पाहिजे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९