शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

अत्यावश्यक कामासाठी मिळणार ई-पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 22:21 IST

Nagpur News कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या हेतूने सरकारने आंतरजिल्हा प्रवासबंदी केली आहे. मात्र, ज्यांना अत्यावश्यक काम आहे, त्यांना पोलिसांकडून ई-पास दिला जाणार आहे. या पासच्या आधारे संबंधित व्यक्ती कुठेही प्रवास करू शकतो.

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या हेतूने सरकारने आंतरजिल्हा प्रवासबंदी केली आहे. मात्र, ज्यांना अत्यावश्यक काम आहे, त्यांना पोलिसांकडून ई-पास दिला जाणार आहे. या पासच्या आधारे संबंधित व्यक्ती कुठेही प्रवास करू शकतो.

कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत असल्याने पोलिसांनी शहर आणि जिल्ह्याच्या सीमांवर कडक नाकेबंदी केली आहे. त्यामुळे एका शहरातील व्यक्ती दुसऱ्या शहरात जाऊ शकत नाही. मात्र, ज्यांना लग्न, उपचार किंवा तसेच कोणते निकडीचे काम आहे, अशी व्यक्ती अथवा कुटुंब कुठेही प्रवासाला जाऊ-येऊ शकतात. त्यासाठी त्यांना अत्यावश्यक कामाचा पुरावा देऊन ई-पास काढावा लागेल. हा पास ‘कोविड१९डॉटमहापोलीसडॉटईन (इंग्रजीत) या पोर्टलवर अर्ज करून मिळू शकते. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करून त्यात आवश्यक माहिती भरणे अनिवार्य आहे. ज्यांना ई-पास मिळविण्याचे तांत्रिक ज्ञान नाही किंवा साधन उपलब्ध नाही, असे व्यक्ती ते राहत असलेल्या पोलीस ठाण्यात जाऊन तेथून हा अर्ज भरून घेऊ शकतात.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस