शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गापूर कोळसा खाण प्रभावित मसाळा गाव संकटमुक्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:46 IST

पुनर्वसनाचा निर्णय : हायकोर्टात माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीमुळे विविध समस्यांना तोंड देत असलेले मसाळा (तुकुम) गावातील पात्र कुटुंबे लवकरच संकटमुक्त होणार आहेत. वेकोलिने त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात पद्मापूर गट ग्रामपंचायतचे उपसरपंच महेंद्र मेश्राम यांची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रलंबित आहे. ती याचिका न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व सचिन देशमुख यांच्यापुढे सुनावणीसाठी आली असता वेकोलिने निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर वेकोलिला येत्या १० जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. तत्पूर्वी याचिकाकर्त्याच्या वकील अॅड. शिल्पा गिरटकर यांनी मसाळा (तुकुम) गावातील कुटुंबांचे पुनर्वसन झाले नाही तर, त्यांच्या जगण्याच्या अधिकाराची पायमल्ली होईल, असा दावा केला. सुरुवातीला सिनाळा, नवेगाव व मसाळा (जुना) यासह मसाळा (तुकुम) गावाचे पुनर्वसन करण्याचे आश्वासनही वेकोलिने दिले होते. परंतु, त्याचे पालन करण्यात आले नाही. मसाळा (तुकुम) गावाला पुनर्वसनापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे मसाळा (तुकुम) गावातील पीडित कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे, याकडेही अॅड. गिरटकर यांनी लक्ष वेधले. 

सुविधा उपलब्ध नाहीतमसाळा (तुकुम) येथे शिक्षण, आरोग्य, रस्ते इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. दुर्गापूर खाणीमुळे हे गाव प्रदूषित झाले आहे. रहिवाशांची घरे कमकुवत झाली आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने सादर करून गावकऱ्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली होती. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरnagpurनागपूर