शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांअभावी कापूस शेतातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : तालुक्यातील काही शिवारात तिसऱ्या व चाैथ्या वेचणीचा कापूस शेतातच झाडांना लाेंबकळत आहे. कापूस वेचणीला ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : तालुक्यातील काही शिवारात तिसऱ्या व चाैथ्या वेचणीचा कापूस शेतातच झाडांना लाेंबकळत आहे. कापूस वेचणीला वाढीव मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याने ही समस्या उद्भवल्याची माहिती तालुक्यातील काही कापूस उत्पादकांनी दिली.

यावर्षी गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भाव, बाेंडसड व प्रतिकूल वातावरणामुळे एकीकडे कापसाचा उत्पादन खर्च वाढला असून, दुसरीकडे उत्पादन कमी झाले आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना महागडी बियाणे, खते व इतर निविष्ठांची खरेदी करावी लागली. त्यासाठी अनेकांनी बॅंका, साेसायटी व सावकारांकउून कर्जाची उचल केली. बहुतांश शेतकऱ्यांनी पहिल्या दाेन वेच्याच्या कापसाची वेेचणी करून त्याची विक्रीही केली.

तालुक्यातील बहुतेकांच्या शेतात सध्या तिसऱ्या व चाैथ्या वेच्याचा कापूस फुटला आहे. वेचणीअथावी ताे झाडांनाच लाेंबकळत आहे. याबाबत शेतकऱ्यांना विचारणा केली असता, मजुरांअभावी कापूस वेचणी शक्य हाेत नसल्याचे त्यांनी सांगितले. बाजारात कापूस पाच ते सहा रुपये किलाे विकावा लागत असून, वेचणीसाठी ७ ते १० रुपये खर्च करावे लागतात. एका महिलेला प्रति दिवस २०० रुपये मजुरी द्यावी लागत असून, ती दिवसभरात केवळ १० ते १२ क्विंटल कापसाची वेचणी करते. त्यामुळे कापूस वेचणीसाठी प्रति किलाे १७ ते २० रुपये खर्च करावे लागतात. वाढीव मजुरी देऊनही कापूस वेचणीला मजूर मिळत नाही. त्यामुळे मध्य प्रदेशातून मजूर आणावे लागतात. त्यांच्या मजुरीसह वाहतुकीवर अतिरिक्त खर्च करावा लागताे. त्यांच्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था करावी लागते, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे, शेतकऱ्यांनी गुलाबी बाेंडअळीचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी फरतड कापूस घेऊ नये, असे आवाहनही कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

...

कापूस बाजारात तेजी

यावर्षी सीसीआय व कापूस पणन महासंघाने खरेदी केंद्र सुरू करून कापसाची माेठ्या प्रमाणात खरेदी केली. या शासकीय खरेदी केंद्रावर कापसाला ५,६०० ते ५,७५० रुपये भाव देण्यात आला. सुरुवातीच्या काळात कापसाचा बाजार स्थिर हाेता. नंतर बाजारात तेजी यायला सुरुवात झाल्याने कापसाचे भाव प्रतिक्विंटल सहा हजार रुपयांपेक्षा अधिक झाले. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता अनेकांनी सुरुवातीच्या काळात पणन महासंघाला कापसाची विक्री केली. कापसाचे दर वाढल्याने शासकीय कापूस खरेदीचा वेग कमी करण्यात आला.