शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

देखभाल नसल्याने सीताबर्डी रस्त्याची दुर्दशा

By admin | Updated: November 10, 2015 03:30 IST

उपराजधानीतील वर्दळीच्या सीताबर्डी भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६९ च्या देखभालीकडे दुर्लक्ष असल्याने या मार्गाची दुर्दशा झाली आहे.

वाहनधारक त्रस्त : सहा महिन्यानंतर सुरू होणार कामनागपूर : उपराजधानीतील वर्दळीच्या सीताबर्डी भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६९ च्या देखभालीकडे दुर्लक्ष असल्याने या मार्गाची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण झिरो माईल ते कन्हान दरम्यानच्या महामार्ग सिमंन्ट क्राँक्रिटचा करणार आहे. परंतु या कामाला सुरुवात होण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. इतर शहरातून नागपुरात येणारे बहुसंख्य लोक सीताबर्डी येथे खरेदीसाठी येतात, तसेच येथून महामार्ग गेला असल्याने या मार्गावरून वाहनांची ये-जा असते. सीताबर्डी हा भाग महत्त्वाचा असूनही येथील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे इतर शहरातून नागपुरात खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मनात नागपूर शहराविषयी वाईट प्रतिमा निर्माण होते. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. झिरो माईल ते सीताबर्डी पोलीस स्टेशन या दरम्यानचा मार्ग नादुरुस्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयासमोरील मार्ग काठाने उखडला आहे. महापालिकेतर्फे या महामार्गावरील खड्डे बुजवण्यात आलेले नाही. या मार्गावर खड्डे असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. (प्रतिनिधी)