शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

निर्यात वाढल्यामुळे बासमती तांदूळ महाग  : १० ते २० टक्के भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:34 IST

यावर्षी अरब देशांमध्ये बासमती तांदळाची मागणी वाढल्यामुळे देशांतर्गत ब्रॅण्डनुसार भाव १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.

ठळक मुद्दे गेल्यावर्षी ४० लाख टन निर्यात

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यावर्षी अरब देशांमध्ये बासमती तांदळाची मागणी वाढल्यामुळे देशांतर्गत ब्रॅण्डनुसार भाव १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.गेल्यावर्षी भारतातून ४० लाख टन बासमती आणि ८८.१८ लाख टन गैर बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली होती. त्यापैकी इराणमध्ये २४ लाख ४० हजार टन निर्यात झाली होती. याशिवाय इराण पाकिस्तानातूनही तांदूळ आयात करतो. बासमती तांदळाची निर्यात मुख्यत्वे इराण, सौदी अरब, कुवैत, युनायटेड अरब अमिरात, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमध्ये होते. यापैकी २५ टक्के तांदूळ इराणमध्ये जातो. इराण भारताला कच्च्या तेलाची निर्यात करते. त्या बदल्यात भारताकडून ११२१ या ब्रॅण्डचा बासमती तांदूळ आयात करतो.सध्या इराणकडून भारताला कच्च्या तेलाची निर्यात राजकीय कारणांमुळे बंद आहे. ती लोकसभा निवडणुकीनंतरच निश्चित होणार असल्याचे विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. पण इराणची कच्चा तेल निर्यातीची रक्कम भारताकडे जमा आहे. त्या बदल्यात इराणने ११२१ ब्रॅण्ड तांदळाची आयात वाढविली आहे. त्यामुळेच ८४ ते ८५ रुपये किलोच्या बासमती तांदळाची किंमत ९७-९८ वर पोहोचली आहे. निर्यात होणाऱ्या बासमती तांदळाच्या अन्य ब्रॅण्डमध्ये १४०१ मध्ये ७ ते ८ रुपये आणि अन्य तांदळाची किंमत ६८ ते ७० रुपयांवरून ७५ ते ७९ रुपयांवर गेल्याची माहिती होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी दिली.

टॅग्स :foodअन्नInflationमहागाई