शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊ नये; नागपुरातील भाजप पदाधिकाऱ्यांची भूमिका

By योगेश पांडे | Updated: June 5, 2024 21:51 IST

फडणवीस यांनी बुधवारी याबाबत भूमिका मांडल्यावर त्यांच्या समर्थकांना धक्का बसला.

नागपूर : लोकसभा निवडणूकीत राज्यात भाजपच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी राजीनामा देण्याची भूमिका मांडल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये व राज्यासाठी काम करत रहावे अशी मागणी केली आहे.

फडणवीस यांनी बुधवारी याबाबत भूमिका मांडल्यावर त्यांच्या समर्थकांना धक्का बसला. फडणवीस यांनी असे पाऊल उचलू नये अशी भूमिका आ.प्रवीण दटके, प्रदेश उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी मांडली. लोकसभा निवडणूकीचे निकाल अपेक्षित पद्धतीने आले नाही. मात्र केंद्रात नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात रालोआचे सरकार बनत आहे. कमी जागा आल्या ही केवळ फडणवीस यांची नव्हे तर सामूहिक जबाबदारी आहे. येत्या काळात विधानपरिषद, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. फडणवीस यांच्या नेतृत्वात या निवडणूका भाजपचे कार्यकर्ते जिंकून दाखवतील. आम्ही फडणवीस यांना राजीनामा न देण्याबाबत विनंती करू असे दटके यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा