शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

वन्य प्राण्यांमुळे हरभऱ्याच्या पिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : परिसरातील बाभूळखेडा, लाेणखैरी, खापा, चिचाेली, गुमथी, घाेगली शिवारात हरीण व राेही या वन्य प्राण्यांचा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेराडी : परिसरातील बाभूळखेडा, लाेणखैरी, खापा, चिचाेली, गुमथी, घाेगली शिवारात हरीण व राेही या वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. या प्राण्यांनी हरभऱ्याच्या पिकाची प्रचंड नासाडी केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे वन विभागाने या प्राण्यांचा कायम बंदाेबस्त करावा, तसेच पिकाची याेग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर मागील काही वर्षांपासून असून, त्यांची संख्या वाढत असल्याने नुकसानाचे प्रमाणही वाढत चालले आहे. याच प्राण्यांनी दाेन महिन्यांपूर्वी याच भागातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी व तुरीच्या पिकाचे माेठे नुकसान केले हाेते. या नुकसानाच्या शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांकडे रितसर लेखी तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने वन कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून संबंधितांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले; परंतु अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही, अशी माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली.

याच वन्य प्राण्यांनी आता हरभऱ्याच्या पिकाचे नुकसान करायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या हाताताेंडाशी आलेला घास वन्य प्राणाी हिसकावून घेत असल्याने त्यांचा वन विभागाने कायमचा बंदाेबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य सविता जिचकार यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.