शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

४० कोटी खर्च करूनही अनेक रस्त्यांवर अंधार

By admin | Updated: September 13, 2015 02:50 IST

पथदिव्याच्या देखभाल दुरुस्तीला पुढील सहा महिन्यासाठी मुदतवाढ देत यावर ६ कोटी ७८ लाखाचा खर्च करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

कंत्राटदाराला मुदतवाढ : २६ हजार एलईडी केव्हा बसणारनागपूर : पथदिव्याच्या देखभाल दुरुस्तीला पुढील सहा महिन्यासाठी मुदतवाढ देत यावर ६ कोटी ७८ लाखाचा खर्च करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. गेल्या तीन वर्षात पथदिव्यांवर ४० कोटीचा खर्च करूनही शहरातील अनेक रस्त्यावर रात्रीला अंधार असूनही ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विकास कामासाठी पैसे नाही. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. असे असे असतांना रस्त्यावरील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात कंत्राटदाराकडून किती पथदिवे दुरुस्त करण्यात आले याची माहिती मनपाच्या विद्युत विभागाकडे नाही. स्थायी समितीलाही याची माहिती देण्यात आलेली नाही. असे असतानाही प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. शहरात १ लाख २६ हजारांवर पथदिवे आहेत. रात्रीच्या सुमारास यामुळे वाहनचालकांना मदत होते. यातील २६ हजार पथदिवे एलईडी करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र अद्याप ५० टक्केही एलईडी दिवे बसलेले नाही. पथ दिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी तीन वर्षाचे कंत्राट देण्यात आले होते. ३० सप्टेंबरला याची मुदत संपत असल्याने पुन्हा सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. वायर बदलणे व इतर कामासाठी वेगळा खर्च असल्याचे विभागातील अधिकाऱ्यानी सांगितले. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)अनेक रस्त्यावर अंधारगेल्या तीन वर्षात पथदिव्यावर ४० कोटीचा खर्च करण्यात आला. परंतु झिंगाबाई टाकळी मार्ग, तेलंखेडी मार्ग, मानेवाडा रिंगरोड, लालगोदाम मार्ग, तसेच दक्षिण अंबाझरी मार्गावरील रस्त्यावरील अनेक पथदिवे बंद असल्याची नागरिकांची तक्रार आहे.