शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

डेंग्यूवर पपईचा उतारा!

By admin | Updated: November 10, 2014 01:05 IST

राज्यात डेंग्यूने धुमाकूळ घातलेला आहे. शहरात आतापर्यंत २५८ तर नागपूर विभागात १५५४ जणांना डेंग्यू झाला आहे. मृत्यूची संख्याही वाढत आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळे या रोगाच्या

मागणीत वाढ : डॉक्टर देत आहेत पपई खाण्याचा सल्लानागपूर : राज्यात डेंग्यूने धुमाकूळ घातलेला आहे. शहरात आतापर्यंत २५८ तर नागपूर विभागात १५५४ जणांना डेंग्यू झाला आहे. मृत्यूची संख्याही वाढत आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळे या रोगाच्या रुग्णांनी फुल्ल आहेत. या रोगात रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट झपाट्याने कमी होतात. नियमित औषधोपचाराबरोबरच डॉक्टर पपई खाण्याचा सल्ला देत आहेत. यामुळे पपईची अचानक मागणी वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत डेंग्यू व मलेरिया या दोन्ही रुग्णांची संख्या वाढत आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेचे व आरोग्य विभागाचे प्रयत्न तोकडे पडत आहे. विशेष म्हणजे, मनपाच्या फवारणीत डेंग्यू डासांच्या अळ्या मरतच नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली, असे असतानाही मनपा याकडे दुर्लक्ष करीत आहे. दुसरीकडे या रोगांमुळे रक्तातील प्लेटलेट कमी होत असल्याने प्लेटलेट्सच्या मागणीत वाढ झाली आहे. रोज येते एक ट्रक पपईफळ व्यापारी किशोर बोंधाडे म्हणाले, तीन-चार महिन्यांपूर्वी नागपुरातील फळ मार्केटमध्ये पपईचे दहा ते पंधरा ट्रक यायचे. आंध्र प्रदेशापासून ते नांदेडवरून पपई यायची. परंतु मागणीत वाढ झाल्याने आता फक्त एकच ट्रक पपई येत आहे. हा ट्रक नांदेडवरून येत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने पपईच्या किमती वाढल्या आहेत. पूर्वी घाऊक विक्रेत्याकडे प्रति किलो ८ ते १० रुपयांत येणारी पपई आता १५ ते २० रुपयांत मिळत आहे. यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी आपला भाव वाढवून ३० ते ४० रुपये प्रतिकिलो केला आहे. (प्रतिनिधी)