शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

रेल्वेस्थानकाच्या मार्गावर घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: February 4, 2015 00:54 IST

रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडे संत तुलसीदास महाराजांच्या नावाने असलेल्या रस्त्यावर नेहमीच घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. या घाणीमुळे उपराजधानीतील मुख्य आणि अ दर्जाच्या

प्रवाशांना त्रास : अ दर्जाच्या रेल्वस्थानकासमोर दुर्गंधीनागपूर : रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडे संत तुलसीदास महाराजांच्या नावाने असलेल्या रस्त्यावर नेहमीच घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. या घाणीमुळे उपराजधानीतील मुख्य आणि अ दर्जाच्या रेल्वेस्थानकाच्या प्रतिभेवर आणि ऐतिहासिक इमारतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. रेल्वेस्थानकाला लागूनच असल्यामुळे या रस्त्याला रेल्वेस्थानक रोड असे नावही देण्यात आले आहे. दररोज ५० हजार नागरिक या रस्त्यावरून ये-जा करीत असून त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.रेल्वेस्थानकाच्या दोन्ही द्वारापर्यंत या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य दिसून येते. ऐतिहासिक इमारतीच्या सौंदर्यात बाधा उत्पन्न होणार नाही यासाठी या इमारतीसमोर कोणतीही विकासकामे अथवा निर्मिती होऊ शकत नाही. परंतु या इमारतीच्या अगदी समोर उड्डाणपूल तयार करण्यात आला. प्रवाशांची गर्दी पाहून रेल्वेस्थानकाच्या समोरील भागात पुलाखाली हॉटेल्स सुरू करण्यात आले. या हॉटेल्समधील कचरा, घाण तुळशीदास मार्गाच्या कडेला फेकण्यात येत असल्यामुळे या रस्त्यावर नेहमीच घाण साचलेली दिसते. जमा होते घाण पाणीरेल्वेस्थानकासमोरील हॉटेल्समधील भांडी धुतल्यानंतर त्याचे घाण पाणी या अरुंद रस्त्यावर फेकण्यात येते. हे घाण पाणी रेल्वेस्थानकासमोरील भिंतीशेजारी साचून राहते. या रस्त्यावर अनधिकृतरीत्या आॅटो उभे करण्यात येतात. परंतु शहर वाहतूक पोलीस ही वाहने हटविण्यासंदर्भात कुठलीच कारवाई करताना दिसत नाहीत. प्लास्टिकचे कप, उरलेले शिळे अन्न, फळांचे टरफल आणि इतर कचरा या घाणपाण्यावर फेकण्यात येतो. यामुळे या परिसरात नेहमीच दुर्गंधी पसरते. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांवरही वाहनांमुळे या घाण पाण्याचे थेंब उडतात.