शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

मुसळधार पावसामुळे संत्र्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : तालुक्यात झालेल्या मुसळधार व वादळी पावसामुळे संत्र्याचे अताेनात नुकसान झाले. तेलगाव शिवारात संत्र्याची झाडे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : तालुक्यात झालेल्या मुसळधार व वादळी पावसामुळे संत्र्याचे अताेनात नुकसान झाले. तेलगाव शिवारात संत्र्याची झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे लाखाेंचे नुकसान झाले. भाजीपाला पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे. हातचा शेतमाल पावसाने हिरावून नेल्याने पुन्हा शेती करताना पैशाची जुळवाजुळव कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर उभा ठाकला आहे.

तेलगाव शिवारात खरीप पिकांसाेबतच कारली, दाेडके व इतर भाजीपाला पिके शेतकरी घेतात. तेलगाव येथील शेतकरी शंकर पेठे यांनी यावर्षी तीन एकरात कारली, दोडकी लागवड केली. पिकाच्या मशागतीवर बराच खर्चही केला. यातून येणाऱ्या उत्पादनातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची साेय हाेईल, अशी आशा असताना एकाच दिवसाच्या मुसळधार पावसाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. तीन एकरातील वेलवर्गीय भाजीपाला तसेच शंकर पेठे व नीलेश ताजने यांच्या बागेतील १०० वर संत्रा झाडे उन्मळून पडली. यामुळे त्यांचे अंदाजे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.

मागील वर्षी काेराेनामुळे शेतमालाला पाहिजे तसा भाव मिळाला नाही. भाजीपाला मार्केट, चिल्लर भाजी विक्रीवर लावलेल्या निर्बंधांमुळे नगदी पीक म्हणून समजल्या जाणारा भाजीपाला कवडीमोल विकावा लागला. या कालावधीत शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा गाडा कसाबसा चालवला. यंदा पुन्हा नव्याने शेतात राबविण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी झालेला तोटा यावर्षी भरून निघेल असे स्वप्न उराशी बाळगून जवळ असलेली जमापुंजी पुन्हा शेतात खर्च घातली. परंतु शेतातील पीक भुईसपाट झाल्याने आता नव्याने शेती करायची कशी असा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाकडून मिळणारी मदत हे नुकसान झालेल्या पिकाच्या तुलनेत अत्यल्प मिळत असल्याने झालेले नुकसान भरून निघणार नसल्याचे मतही शेतकरी शंकर पेठे यांनी व्यक्त केले.