शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खुर्च्या वाचविण्यातच गमावले अधिवेशन, काहीच हाती लागले नाही - रोहित पवार

By मंगेश व्यवहारे | Updated: December 20, 2023 14:07 IST

या अधिवेशनात कुठल्याही विभागाने जनतेला न्याय दिला नाही. मराठ्यांच्या संदर्भात फेब्रुवारीपर्यंत सत्ताधाऱ्यांनी वेळ वाढवून घेत वेळ मारून नेली असा आरोप रोहित पवार यांनी केला.

नागपूर :  विधिमंडळाच्या १४ दिवसांच्या या हिवाळी अधिवेशनातून ना सामान्यांना काही मिळाले, ना नोकरदारांना ना, मोर्चेकऱ्यांचा ना शेतकऱ्यांच्या ना गरिब दुर्लक्षितांच्या काही हाती लागले. फक्त नेत्यांनी एकमेकांची उणी दूणी काढत सत्ताधारी मंत्र्यांनी आपापल्या खुर्च्या वाचविण्याचे काम या अधिवेशनात केले. त्यामुळे हे अधिवेशन अर्थहिन ठरल्याची टीका करीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

आरोग्य विभागातील भ्रष्टाचारावर लक्ष वेधत विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, आरोग्य विभागातील स्वच्छतेचे टेंडर एन वेळी का रद्द केले, असा सवालही केला. आरोग्य विभागातील सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्याचे निनावी पत्र दाखवत त्यांना मिळणाऱ्या १० हजार रुपयांच्या इंसेंटिव्ह वरही आरोग्य मंत्री तीन  हजार रुपये मागतात. अन्यथा त्यांना इन्सेंटिव्ह मिळत नाही, याचाही पुरावा दाखविला. महात्मा फुले जीवनादायी आरोग्य विमा योजनेतही पैशांशिवाय साधा कागदही पुढे जात नाही, असा आरोप करीत ते म्हणाले, तलाठी परिक्षेतून निवडलेल्या उमेदवारांना प्रत्येकी ३० लाख रुपये मागणी होत असल्याचेही पवार म्हणाले, या अधिवेशनात कुठल्याही विभागाने जनतेला न्याय दिला नाही. मराठ्यांच्या संदर्भात फेब्रुवारीपर्यंत सत्ताधाऱ्यांनी वेळ वाढवून घेत वेळ मारून नेली. मात्र २४ नंतर भडकणाऱ्या आगामी आंदोलनाला सरकार जबाबदार राहिल, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनRohit Pawarरोहित पवार