शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

नागपुरात कचरा संकलनावर संकटाचे सावट ! कनकचा करार १५ ला संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:26 IST

स्वच्छतेबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. ‘जनसंवाद’ कार्यक्रम व ‘महापौर आपल्या दारी’ कार्यक्रमांच्या माध्यमातून मोकळे भूखंड, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छतेसंदर्भात नागरिक तक्रारी करीत आहेत. दरम्यान कचरा संकलन करणाऱ्या कनक रिसोर्सेस कंपनी व महापालिका यांच्यातील करार १५ फे ब्रुवारीला संपत आहे. यामुळे घराघरातून कचरा संकलन करणारी यंत्रणा संकटात असल्याचे दिसत आहे. पर्यायी यंत्रणा उभी करण्यासाठी महापालिका वर्षभरापासून प्रयत्न करीत आहे. परंतु यात यश मिळालेले नाही. परिणामी महापालिका प्रशासनाने कनकला महिनाभर काम सुरू ठेवण्याबाबत पत्र दिले आहे.

ठळक मुद्देपर्यायी व्यवस्था करण्यात मनपाला अपयश : महिनाभर सेवा कायम ठेवण्याचे पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छतेबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. ‘जनसंवाद’ कार्यक्रम व ‘महापौर आपल्या दारी’ कार्यक्रमांच्या माध्यमातून मोकळे भूखंड, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छतेसंदर्भात नागरिक तक्रारी करीत आहेत. दरम्यान कचरा संकलन करणाऱ्या कनक रिसोर्सेस कंपनी व महापालिका यांच्यातील करार १५ फे ब्रुवारीला संपत आहे. यामुळे घराघरातून कचरा संकलन करणारी यंत्रणा संकटात असल्याचे दिसत आहे. पर्यायी यंत्रणा उभी करण्यासाठी महापालिका वर्षभरापासून प्रयत्न करीत आहे. परंतु यात यश मिळालेले नाही. परिणामी महापालिका प्रशासनाने कनकला महिनाभर काम सुरू ठेवण्याबाबत पत्र दिले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार शहाराचे क्षेत्रफळ वाढण्यासोबतच लोकसंख्या वाढली आहे. याचा विचार करता कचरा संकलनासाठी दोन कंपन्या नियुक्त करण्याचा विचार सुरू आहे. परंतु अद्याप यावर निर्णय झालेला नाही. यामुळे घराघरातून कचरा संकलन करणाऱ्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कनकचे काम समाधानकारक नाही. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जात नाही. यामुळे स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका माघारण्याची शक्यता आहे.२००८ मध्ये कनक रिसोर्सेसला दहा वर्षासाठी घराघरातून कचरा संकलित करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. दहा वर्षांसाठी करार करण्यात आला होता. त्यानंतरही यावर अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याने कचरा संकलन संकटात येण्याची शक्यता आहे. शहरात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. प्रति मेट्रिक टन १३०६ रुपये दराने कनकला मोबदला दिला जातो. अधिक बिल दिल्याने महापालिकेने कनकच्या बिलातून कपात केली आहे.कनकच्या सूत्रानुसार महापालिका प्रशासनाने घराघरातून कचरा संकलन करण्याला एक महिना मुदतवाढ दिली आहे. तूर्त कंपनीने आपला निर्णय दिलेला नाही. या संदर्भात आयुक्तांसोबत लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे.नवीन फॉर्म्युल्यावर निर्णय नाहीघनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘रिक्वेस्ट टू प्रपोजल’(आरएफपी)तयार करून ते मुंबई बेस्ट ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटकडे पाठविण्यात आले आहे. तेच आरएफपीची सक्षमता व अन्य बाजूंचा विचार करून याचे मायक्रो नियोजन करणार आहे. परंतु निर्णय होऊ शकला नाही. शहरातील लोकसंख्या वाढल्याने कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन करण्यात महापालिका कमी पडली आहे. यामुळे दोन ऑपरेटरची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे.कचरा संकलनाच्या खर्चात वाढलोकसंख्या वाढीसोबतच शहरातील कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दरवर्षी कचरा संकलनावरील खर्चात वाढ होत आहे. घराघरातून कचरा संकलनाच्या मोबदल्यात महापालिकेने वर्ष २०१५-१६ मध्ये ४० कोटी, वर्ष २०१६-१७ मध्ये ४४.२४ कोटी, वर्ष २०१७-१८ मध्ये ५७.९५ कोटी व वर्ष २०१८-१९मध्ये जानेवारीपर्यंत ४४.६४ कोटी खर्च केले आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न