शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

CoronaVirus in Nagpur : होय...मी केली 'कोरोना'वर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 22:34 IST

अमेरिकेत एका परिषदेनिमित्त गेलो अन् परत आल्यावर नखशिखांत हादरविणारा धक्काच बसला. सर्वांना दहशतीत टाकणाऱ्या ‘कोरोना’ने मलादेखील वेढले होते. मनात शंका, भीती, काहूर अन् विचारांचे थैमान माजले होते. मात्र आरोग्य यंत्रणेमुळे मनावरचा ताण हलका झाला.

ठळक मुद्दे‘कोरोना’तून बाहेर पडलेल्या अभियंत्याची भावना : वैद्यकीय यंत्रणेमुळे मिळाला दिलासा

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आयुष्यात सगळे काही ‘ऑल इज वेल’च चालले होते. अमेरिकेत एका परिषदेनिमित्त गेलो अन् परत आल्यावर नखशिखांत हादरविणारा धक्काच बसला. सर्वांना दहशतीत टाकणाऱ्या ‘कोरोना’ने मलादेखील वेढले होते. मनात शंका, भीती, काहूर अन् विचारांचे थैमान माजले होते. मात्र आरोग्य यंत्रणेमुळे मनावरचा ताण हलका झाला. त्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले आणि आज मी माझ्या पायांनी स्वत:च्या घरी पोहोचलो आहे. आज मी म्हणू शकतो की, ‘हो मी कोरोनावर मात केली आहे. ‘कोरोना’तून बाहेर पडलेल्या नागपुरातील ‘आयटी’ अभियंत्याने ही भावना व्यक्त केली व आपल्या लढ्याबद्दल सांगितले.अमेरिकेतून परत आल्यानंतर तीन सहकाऱ्यांना ‘कोरोना’ झाल्याचे समजले. त्यानंतर मी घरीच स्वत:ला ‘क्वारंटाईन’ केले व तपासणीसाठी गेलो. मला ‘असिम्टोटिक कोरोना’ झाल्याचे निदान झाले. मला ‘आयसोलेशन वॉर्ड’मध्ये ठेवण्यात आले व उपचारांना सुरुवात झाली.रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी डॉक्टरांकडून मला ‘मल्टिव्हिटॅमिन’ गोळ्या देण्यात आल्या. या कालावधीत प्रचंड तणाव आला होता. मात्र डॉक्टरांचे प्रयत्न व रुग्णालयातील सुविधा पाहून थोडा दिलासा मिळत होता.डॉक्टरांच्या सूचनेनुसार मी स्वत:चे वेळापत्रक बनविले. त्यात वाचन, खोलीतच चालणे, सकारात्मक वाचन व ‘व्हिडीओ’ यांचा त्यात समावेश होता. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले अन् सातव्या दिवशी माझी नमुना तपासणी ‘निगेटिव्ह’ आली, असे संबंधित अभियंत्याने सांगितले.योग्य काळजी आवश्यक‘कोरोना’ला योग्य काळजी घेऊन पूर्ण हरवता येते. मी एकांतवासाचा पूर्ण सुयोग्य वापर केला होता. रूममध्येच व्यायाम केला. तसेच सकारात्मक विचारांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यासाठी चौरस आहारही घेणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात ठेवली होती. जर नागरिकांना ‘कोरोना’पासून वाचायचे असेल तर त्यांनी घरीच सुरक्षित थांबावे, असे त्यांनी आवाहन केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर