शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus in Nagpur : मनपा परिवहन विभागाला कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:04 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोेषित करण्यात आला आहे. २२ मार्चपासून आपली बससेवा बंद असल्याने ३६५ बसेस उभ्या आहेत. बंदमुळे उत्पन्न बुडाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊ नमुळे उत्पन्न बुडाले : कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोेषित करण्यात आला आहे. २२ मार्चपासून आपली बससेवा बंद असल्याने ३६५ बसेस उभ्या आहेत. बंदमुळे उत्पन्न बुडाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे.शहरात दररोज ३६५ बसेस धावतात. यातून सुमारे १ लाख ७० हजार प्रवासी प्रवास करतात. तिकिटातून महापालिकेच्या तिजोरीत दररोज २५ ते २७ कोटींचा महसूल जमा होतो. २२ मार्चपासून बस वाहतूक बंद असल्याने ३१ मार्चपर्यंतच सुमारे २ कोटी ५० लाखांचा फटका बसला आहे. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊ न असल्याने ६ कोटींचे उत्पन्न बुडणार आहे. लॉकडाऊ न वाढला तर त्याहून मोठा आर्थिंक फटका बसणार आहे. लॉकडाऊ नदरम्यान बससेवा बंद असली तरी शासननिर्देशानुसार कर्मचाऱ्यांना वेतन वेतन द्यावे लागणार आहे. आपली बस सेवा खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून चालविली जाते. परंतु त्यांना कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावयाचे असल्याने ते महापालिकेकडे बिलाची मागणी करतील. बस बंद असल्यामुळे किलोमीटरनुसार भाडे द्यावे लागणार नाही. मात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कंत्राटदाराकडून वेतनाच्या पैशाची मागणी केली जाईल.दर महिन्याला ६ कोटींचा तोटापरिवहन विभागावर दर महिन्याला ११ ते १२ कोटींचा खर्च येतो. तिकीट व बसवरील जाहिरातीच्या माध्यमातून महिन्याला ५ ते ६ कोटींचे उत्पन्न होते. म्हणजेच उत्पन्न वजा जाता महिन्याला ६ कोटींचा तोटा होत आहे. लॉकडाऊ नमुळे जवळपास एक महिन्याचे उत्पन्न बुडणार आहे.कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागेललॉकडाऊ नमुळे २२ मार्चपासून आपली बस सेवा बंद आहे. बस बंद असल्यातरी शासननिर्देशानुसार बस कर्मचाऱ्यांना या कालावधीत वेतन द्यावे लागणार आहे. ही जबाबदारी कंत्राटदाराची असली तरी त्यांच्याकडून मनपाकडे वेतनाच्या रकमेची मागणी होण्याची शक्यता आहे.बाल्या बोरकर, परिवहन सभापती, मनपा

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूकcorona virusकोरोना वायरस बातम्या