शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

कोरोनावर विजय मिळवण्याचा संकल्प करुया, सरसंघचालकांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 07:44 IST

देशात रात्रीपासून लॉकडाऊन घोषित झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून देण्यात येणाऱ्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे.

नागपूर - देशावरील कोरोना विषाणूचे संकट अधिकच गंभीर झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपासून पुढचे 21 दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी कोरोनावर विजय मिळवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, 'संपूर्ण जगासाठी संकट ठरलेल्या कोरोना विषाणूला हरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  देशात रात्रीपासून लॉकडाऊन घोषित झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून देण्यात येणाऱ्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे.'''सध्या निर्माण झालेल्या असामान्य परिस्थितीत संघशाखा वेगळ्या पद्धतीने भरवता येतील. तसेच सरकारच्या परवानगीने स्वयंसेवकांनी मदतकार्य सुरू केले आहे,''अशी माहितीही मोहन भागवत यांनी दिली."सध्याच्या वातावरणात सरकारने दिलेल्या सूचनांचे जनतेने पालन करावे. आपल्या कुटुंबासोबत अधिकाधिक वेळ घालवावा. कोरोनाला रोखण्यासाठी संसर्ग टाळणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे हाच उपाय आहे. त्यामुळे सामाजिक जबाबदारीचे पालन करा,असे आवाहन मोहन भागवत यांनी केले आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcorona virusकोरोना वायरस बातम्या