शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

तारसा येथे दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : तालुक्यातील तारसा गावात गेल्या १० दिवसापासून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आराेग्यास ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

माैदा : तालुक्यातील तारसा गावात गेल्या १० दिवसापासून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आराेग्यास धाेका निर्माण झाला आहे. परंतु या गंभीर प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे.

तालुक्यातील माेठे गाव असलेल्या तारसा येथे सांड नदीतील याेजनेद्वारे ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा केला जाताे. परंतु मागील १० दिवसापासून घरगुती नळांना दूषित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आराेग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काेराेना महामारीच्या संकटात नागरिकांना दूषित पाणीपुरवठा हाेत असल्याने हा एकप्रकारे नागरिकांच्या आराेग्याशी खेळ असल्याचा आराेप नागरिकांचा आहे. दूषित पाण्यामुळे गावात साथीचे आजार बळावल्यास त्यास काेण जबाबदार राहील, असाही प्रश्न गावकरी विचारत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष पुरवून ही समस्या साेडवावी, अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात नागरिकांच्या शिष्टमंडळाने तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. रूपेश नारनवरे तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन साेपविले आहे. निवेदन देताना शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते शुभम गिरडकर, शुभम गभणे व नागरिकांचा समावेश हाेता.