शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

तारसा येथे दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : तालुक्यातील तारसा गावात गेल्या १० दिवसापासून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आराेग्यास ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

माैदा : तालुक्यातील तारसा गावात गेल्या १० दिवसापासून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आराेग्यास धाेका निर्माण झाला आहे. परंतु या गंभीर प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे.

तालुक्यातील माेठे गाव असलेल्या तारसा येथे सांड नदीतील याेजनेद्वारे ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा केला जाताे. परंतु मागील १० दिवसापासून घरगुती नळांना दूषित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आराेग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काेराेना महामारीच्या संकटात नागरिकांना दूषित पाणीपुरवठा हाेत असल्याने हा एकप्रकारे नागरिकांच्या आराेग्याशी खेळ असल्याचा आराेप नागरिकांचा आहे. दूषित पाण्यामुळे गावात साथीचे आजार बळावल्यास त्यास काेण जबाबदार राहील, असाही प्रश्न गावकरी विचारत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष पुरवून ही समस्या साेडवावी, अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात नागरिकांच्या शिष्टमंडळाने तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. रूपेश नारनवरे तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन साेपविले आहे. निवेदन देताना शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते शुभम गिरडकर, शुभम गभणे व नागरिकांचा समावेश हाेता.