शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रेमडेसिविर आयातीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 03:04 IST

रेमडेसिविर आयातीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा

ठळक मुद्देन्यायालयात कोरोनासंदर्भात तीन जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन आयात करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला. तसेच, राज्य सरकार यासंदर्भात उदासीनता दाखवत असल्याचे निरीक्षण नोंदवत नाराजी व्यक्त केली.

न्यायालयात कोरोनासंदर्भात तीन जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राज्यात रेमडेसिविरच्या आयातीची परवानगी मिळण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी २२ एप्रिल रोजी केंद्र सरकारला पत्र लिहिल्यानंतर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे राजेश भूषण यांनी त्यावर उत्तर पाठवून रेमडेसिविर आयात करण्यासाठी इम्पोर्ट मार्केटिंग परमिशन, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट व इम्पोर्ट लायसन्सची गरज असल्याचे सांगितले व या तीन बाबींची पूर्तता झाल्यास इतर कोणत्याही परवानगीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. असे असताना राज्य सरकारने न्यायालयाला यासंदर्भात अवगत केले नाही. त्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारची कानउघाडणी केली. कोरोना रुग्णांचे प्राण वाचवणे राज्य सरकारचे 

मूलभूत कर्तव्य आहे. संकटकाळात सरकारने अधिक कर्तव्यदक्षपणे वागण्याची गरज आहे, असे न्यायालयाने नमूद करून संबंधित तिन्ही बाबींची तातडीने पूर्तता करण्याचा आदेश दिला. तसेच सदर बाबींशी संबंधित प्राधिकरणांनीही यावर कायद्यानुसार तातडीने निर्णय घ्यावे, असे निर्देश दिले.

नवीन आदेशापर्यंत रोज ६० हजार रेमडेसिविर nकेंद्र सरकारने २४ एप्रिलच्या आदेशाद्वारे राज्याला २१ ते ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार रेमडेसिविर वाटप करण्यास मंजुरी दिली होती. त्यापुढील वाटपाचा आदेश अद्याप जारी झाला नाही. nयासंदर्भात न्यायालयाने केंद्र सरकारला विचारणा केली असता, नवीन आदेश जारी होतपर्यंत राज्याला १ मेपासून रोज ६० हजार रेमडेसिविरचे वाटप केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरcorona virusकोरोना वायरस बातम्या