शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

विमानतळावर प्रवाशांनी घातला गोंधळ

By admin | Updated: March 19, 2015 02:26 IST

मुंबईच्या विमानात बसू न शकलेल्या १२ प्रवाशांनी आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळ घातला.

नागपूर : मुंबईच्या विमानात बसू न शकलेल्या १२ प्रवाशांनी आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळ घातला. विमानात बसण्यासाठी ठरवून दिलेल्या नियोजित वेळेवर एअरपोर्टवर न पोहोचल्यामुळे या प्रवाशांना टर्मिनल बिल्डिंगमध्येच अडविण्यात आले. कन्फर्म तिकीट असूनही विमानात बसू न दिल्यामुळे त्यांनी विमानतळ कर्मचाऱ्यांची वॉकीटॉकी फेकून दिली.एअर इंडियाची फ्लाईट क्रमांक एआय ६२८ नागपूर-मुंबई नियोजित वेळेवर सकाळी ८.४० वाजता रवाना होणार होती. त्याची घोषणाही करण्यात येत होती. परंतु विमान उड्डाण घेण्यापूर्वी ३० मिनिटे आधी १२ प्रवासी विमानतळावर पोहोचले. यावेळी ‘चेक इन’ काऊंटर बंद झाले होते. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यानुसार विमान उड्डाणाच्या ३५ मिनिटापूर्वी चेक इन काऊंटर बंद करण्यात येते. चेक इन काऊंटरवर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय प्रवाशांना विमानात बसू दिले जात नाही. १२ प्रवाशांच्या या ग्रुपला मुंबईमार्गे गोव्याला जायचे होते. यामुळे नाराज झालेल्या १२ प्रवाशांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालून एका कर्मचाऱ्याची वॉकीटॉकी फेकली. वाद विकोपाला जात असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी सीआयएसएफच्या जवानांना पाचारण केले. सीआयएसएफच्या जवानांनी प्रवाशांची समजूत काढल्यानंतर प्रवासी निघून गेले. (प्रतिनिधी)