शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

विमानतळावर प्रवाशांनी घातला गोंधळ

By admin | Updated: March 19, 2015 02:26 IST

मुंबईच्या विमानात बसू न शकलेल्या १२ प्रवाशांनी आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळ घातला.

नागपूर : मुंबईच्या विमानात बसू न शकलेल्या १२ प्रवाशांनी आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळ घातला. विमानात बसण्यासाठी ठरवून दिलेल्या नियोजित वेळेवर एअरपोर्टवर न पोहोचल्यामुळे या प्रवाशांना टर्मिनल बिल्डिंगमध्येच अडविण्यात आले. कन्फर्म तिकीट असूनही विमानात बसू न दिल्यामुळे त्यांनी विमानतळ कर्मचाऱ्यांची वॉकीटॉकी फेकून दिली.एअर इंडियाची फ्लाईट क्रमांक एआय ६२८ नागपूर-मुंबई नियोजित वेळेवर सकाळी ८.४० वाजता रवाना होणार होती. त्याची घोषणाही करण्यात येत होती. परंतु विमान उड्डाण घेण्यापूर्वी ३० मिनिटे आधी १२ प्रवासी विमानतळावर पोहोचले. यावेळी ‘चेक इन’ काऊंटर बंद झाले होते. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यानुसार विमान उड्डाणाच्या ३५ मिनिटापूर्वी चेक इन काऊंटर बंद करण्यात येते. चेक इन काऊंटरवर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय प्रवाशांना विमानात बसू दिले जात नाही. १२ प्रवाशांच्या या ग्रुपला मुंबईमार्गे गोव्याला जायचे होते. यामुळे नाराज झालेल्या १२ प्रवाशांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालून एका कर्मचाऱ्याची वॉकीटॉकी फेकली. वाद विकोपाला जात असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी सीआयएसएफच्या जवानांना पाचारण केले. सीआयएसएफच्या जवानांनी प्रवाशांची समजूत काढल्यानंतर प्रवासी निघून गेले. (प्रतिनिधी)