शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कालव्यांची साफसफाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : सत्रापूर उपसा सिंचन याेजनेंतर्गत तालुक्यात कालव्याची निर्मिती करण्यात आली. काेरडवाहू क्षेत्र ओलितखाली यावे, हा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : सत्रापूर उपसा सिंचन याेजनेंतर्गत तालुक्यात कालव्याची निर्मिती करण्यात आली. काेरडवाहू क्षेत्र ओलितखाली यावे, हा या मागील मुख्य उद्देश हाेता. त्यामुळेच तालुक्यातील साेनेघाट, मुसेवाडीपर्यंत याेजनेचा विस्तार करीत या भागात लहान कालवे बनविण्यात आले. परंतु या कालव्यांच्या स्वच्छतेकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याने सद्यस्थितीत कालव्यांमध्ये कचरा व झुडपे वाढली आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कालव्यांची साफसफाई करा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

पावसाळ्यापूर्वी कालव्याच्या पाटचऱ्यांची दुरुस्ती तसेच साफसफाई करणे नितांत गरजेचे आहे. कालव्यामध्ये कचरा व झाडेझुडपे वाढली आहे. त्यामुळे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पाेहचत नाही. शिवाय, कालवे बनविताना उताराकडे व्यवस्थित लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे वरच्या भागात पाणी चढत नाही. यामुळे काही शेतकऱ्यांना पाणी मिळते, तर काहींना मिळत नाही. त्यामुळे कालव्यांचे खाेलीकरण करणे गरजेचे झाले आहे.

या भागातील बहुतांश शेतकरी धान पीक घेतात. ऐन धान राेवणीदरम्यान वीज बिलापाेटी वीज पुरवठा खंडित केला जाताे. महत्त्वाच्या वेळी पाणी पुरवठा बंद हाेताे. त्यामुळे प्रशासनाने पाण्यासाठी आधीच उपाययाेजना करून ठेवावी. नापिकीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. मागील वर्षी तुडतुडा व इतर राेगांमुळे धान पीक उद्ध्वस्त झाले. यात शेतकऱ्यांना माेठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांकडील विद्युत बिल माफ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

....

पुलाचे बांधकाम करा

सत्रापूरपासून पेंच प्रकल्पावर ही उपसा सिंचन याेजना सुरू करण्यात आली. साेनेघाट, मुसेवाडीपर्यंत याेजनेचा विस्तार आहे. याेजनेंतर्गत या भागात लहान कालव्यांची निर्मिती करण्यात आली. मात्र शेतकऱ्यांच्या वहिवाटीबाबत काेणताही विचार झालेला नाही. शेतात ये-जा करण्यासाठी काेणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे पावसाळ्यात या भागातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचण निर्माण हाेते. त्यामुळे या कालव्यावर किमान ३०० मीटरपर्यंत एका पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.