शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

-तर नागपुरात शहर बस धावणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:34 IST

बिकट आर्थिक स्थितीमुळे विकास कामांना ब्रेक लागले आहेत. कंत्राटदारांचे तीन दिवसापासून थकीत बिलासाठी आंदोलन सुरू आहे. आयुक्तांनी तिजोरीत पैसा असेल तरच फाईल मंजूर करण्याची भूमिका घेतली आहे. त्यातच आता रेड बसच्या तीन आॅपरेटरने ४२ कोटीचे थकीत बिल न मिळाल्यास शहर बस धावणार नाही, असा इशारा परिवहन विभागाला पत्रातून दिला आहे.

ठळक मुद्देआॅपरेटरचे ५० कोटी थकले : डिझेल व वेतनासाठी पैसे नसल्याचे परिवहन विभागाला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिकट आर्थिक स्थितीमुळे विकास कामांना ब्रेक लागले आहेत. कंत्राटदारांचे तीन दिवसापासून थकीत बिलासाठी आंदोलन सुरू आहे. आयुक्तांनी तिजोरीत पैसा असेल तरच फाईल मंजूर करण्याची भूमिका घेतली आहे. त्यातच आता रेड बसच्या तीन आॅपरेटरने ४२ कोटीचे थकीत बिल न मिळाल्यास शहर बस धावणार नाही, असा इशारा परिवहन विभागाला पत्रातून दिला आहे.रेड बस आॅपरेटर, ग्रीन बस आॅपरेटर व डिम्ट्स यांचे परिवहन विभागाकडे ५० कोटी थकीत आहे.मागील तीन महिन्यांपासून आॅपरेटरला बिल मिळालेले नाही. महिन्याच्या ८ तारखेला कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. परंतु पैसे नसल्याने वेतन मिळाले नाही. एवढेच नव्हे तर डिझेलसाठी पैसे नसल्याने १० आॅगस्टपासून शहर बस चालविणे शक्य होणार नाही, असा इशारा आॅपरेटरने दिला आहे.धनादेश वटलेच नाहीथकीत बिलातील काही रकमेचे धनादेश आॅपरेटला देण्यात आले होते. परंतु धनादेश बँकेत वटले नाही. धनादेश न वटल्याने त्यांना दंडात्मक रक्कम भरावी लागणार आहे. अशा परिस्थितीत डिझेलचा खर्च व कर्मचाºयांचे वेतन देणे शक्य नाही. महापालिकेच्या खात्यात रक्कम नसताना वित्त विभागाने धनादेश कसे दिले असा प्रश्न निर्माण झाला आहे.सेवा ठप्प पडल्यास जबाबदार कोण?आॅपरेटला बिलाची रक्कम गुरुवारी न मिळाल्यास त्यांनी शुक्रवारपासून बससेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. बिलाची रक्कम देण्यात प्रशासनाला अपयश आल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.तिकिटाचा पैसा अन्यत्र वळविलाबस तिकिटाच्या माध्यमातून दर महिन्याला महापालिकेच्या तिजोरीत सहा कोटींचा महसूल जमा होतो. गेल्या तीन महिन्यात १८ कोटी जमा झाले. किमान ही रक्कम परिवहन विभागाच्या खात्यात वळती केली असती तर ३४ कोटींची देणी बाकी राहिली असती.नियोजनाचा अभावमहापालिकेची आर्थिक स्थिती सर्वांनाच माहिती आहे. याचा परिवहन विभागावर परिणाम होणार नाही. यासाठी परिवहन विभागाने प्रयत्न करण्याची गरज होती. निदान तिकिटाच्या माध्यमातून जमा झालेले १८ कोटी दिले असते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक