शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तनाची कास, नवख्यांच्या हातात दिला कारभार

By प्रसाद आर्वीकर | Updated: December 20, 2022 17:25 IST

अनेक गावांमध्ये प्रस्थापितांना धक्का देत मतदारांनी नवख्यांच्या हातात सत्ता दिली

नांदेड : जिल्ह्यातील १६० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले असून, एक एक निकाल हाती येत आहेत. किनवट तालुक्यात मात्र अनेक गावांमध्ये प्रस्थापितांना धक्का देत मतदारांनी नवख्यांच्या हातात सत्ता दिली आहे.

जिल्ह्यात किनवट तालुक्यात सर्वाधिक ५३ ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली. त्यामुळे या तालुक्यावर जिल्ह्याचे लक्ष वेधले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत २४ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून, त्यात चिखली ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीत मागील पंधरा ते २० वर्षांपूर्वीची सत्ता उलटून लावत ग्रामस्थांनी परिवर्तनाच्या बाजूने कौल दिला आहे. सर्वच्या सर्व नव्या उमेदवारांना या गावात संधी देण्यात आली आहे. एकंदर निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादीने ८ तर भाजपने १० ग्रामपंचयातींवर दावा सांगितला आहे. तर ग्रामस्थ मात्र आम्ही पक्ष पाहून मतदान केले नाही. सर्व पक्षाचे उमेदवार निवडून दिल्याचे सांगत आहेत. लोहा तालुक्यातही ग्रामस्थांनी परिवर्तनाची कास धरली आहे. तालुक्यात नांदगाव, चिंचोली व कांजाळा या ठिकाणी ग्रामस्थांनी नवख्यांच्या हातात सत्ता दिली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNandedनांदेड