शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

 केंद्राची राज्याला सापत्न वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 14:41 IST

Vijay Wadettiwar Nagpur News केंद्रातील भाजप सरकारकडून महाराष्ट्राशी सापत्न वागणूक दिली जात आहे, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रपरिषदेत केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रातील भाजप सरकारकडून महाराष्ट्राशी सापत्न वागणूक दिली जात आहे, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रपरिषदेत केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. वडेट्टीवार म्हणाले, या वर्षी महाराष्ट्रावर सर्वाधिक नैसर्गिक आपत्ती आली. अडचण असतानाही शेतकऱयांना मदत केली.  पुरपरिस्थितीसाठी तीन वेळा केंद्राला पत्र लिहिले, 750 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला परंतु एक रुपयांची मदत केली नाही, इतकेच नव्हे तर आमचे हक्काचे जीएस्टीचे 38 हजार कोटी रुपये अजूनही येणे आहे. राज्यातील विरोधी पक्ष शेतकऱयांची दिशाभूल करीत आहे. राज्यातील भाजपच्या वजनदार नेत्यांनी केंद्रात आपले वजन वापरून राज्याचे हक्काचे पैसे मिळवून द्यावे, मदतीसाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

 केंद्र सरकारने केली शेतकऱयांची फसवणूक पीएम किसन सन्मान निधी अंतर्गत केवळ 22 टक्के लोकांच्या खत्यातच 6 हजार रुपये जमा, 88 टक्के शेतकऱयांना अजूनही पैसे मिळाले नाही, यातही केवळ आयकर रिटर्न फॉर्म भरले म्हणून पैसे परत घेन्यात आले, ही शेतकऱयांची शुद्ध फसवणूक आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार