शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

 केंद्राची राज्याला सापत्न वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 14:41 IST

Vijay Wadettiwar Nagpur News केंद्रातील भाजप सरकारकडून महाराष्ट्राशी सापत्न वागणूक दिली जात आहे, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रपरिषदेत केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रातील भाजप सरकारकडून महाराष्ट्राशी सापत्न वागणूक दिली जात आहे, अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रपरिषदेत केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. वडेट्टीवार म्हणाले, या वर्षी महाराष्ट्रावर सर्वाधिक नैसर्गिक आपत्ती आली. अडचण असतानाही शेतकऱयांना मदत केली.  पुरपरिस्थितीसाठी तीन वेळा केंद्राला पत्र लिहिले, 750 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवला परंतु एक रुपयांची मदत केली नाही, इतकेच नव्हे तर आमचे हक्काचे जीएस्टीचे 38 हजार कोटी रुपये अजूनही येणे आहे. राज्यातील विरोधी पक्ष शेतकऱयांची दिशाभूल करीत आहे. राज्यातील भाजपच्या वजनदार नेत्यांनी केंद्रात आपले वजन वापरून राज्याचे हक्काचे पैसे मिळवून द्यावे, मदतीसाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

 केंद्र सरकारने केली शेतकऱयांची फसवणूक पीएम किसन सन्मान निधी अंतर्गत केवळ 22 टक्के लोकांच्या खत्यातच 6 हजार रुपये जमा, 88 टक्के शेतकऱयांना अजूनही पैसे मिळाले नाही, यातही केवळ आयकर रिटर्न फॉर्म भरले म्हणून पैसे परत घेन्यात आले, ही शेतकऱयांची शुद्ध फसवणूक आहे.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार