शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

हा तर सरकारच्या अपयशाचा सोहळा : ज्योतिरादित्य सिंदिया

By admin | Updated: May 26, 2016 17:31 IST

केंद्र सरकारतर्फे सत्तास्थापनेला २ वर्ष पूर्ण केल्याबद्दल आनंद सोहळा आयोजित करण्यात येत आहे

ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि. 25 - केंद्र सरकारतर्फे सत्तास्थापनेला २ वर्ष पूर्ण केल्याबद्दल आनंद सोहळा आयोजित करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात या २ वर्षांत केंद्र शासनाने काहीही विधायक काम केलेले नाही. हा तर सरकारच्या अपयशाचाच सोहळा आहे, या शब्दांत कॉंग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंदिया यांनी टीका केली.
 
बुधवारी नागपूर विमानतळावर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते. केंद्र शासनाचे २ वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, शेतकऱ्यांची दुरावस्था होत आहे. सोबतच घोटाळेदेखील होत आहेत. अशा स्थितीत ते सोहळा कसला साजरा करत आहेत, असा प्रश्न सिंदिया यांनी उपस्थित केला.
 
केंद्र शासनाचे २ वर्षांचे प्रगतीपुस्तक पूर्णपणे रिकामे आहे. आता तर जनता त्यांना प्रश्न विचारत आहे आणि मंत्री उत्तर देण्याचे टाळत आहे. केंद्र शासनाची २ वर्षे पूर्णत: अपयशी ठरली आहे, असेदेखील ते म्हणाले.