शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

काेराडी वीज केंद्राचे प्रकरण ग्रीन ट्रिब्युनलमध्ये पाेहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:09 IST

कृषी विज्ञान आराेग्य संस्थेचे ओमप्रकाश जाजाेदिया, किसान मंचचे प्रताप गाेस्वामी आणि प्रद्युम्न सहस्रभाेजने यांनी हरित लवादामध्ये याचिका दाखल करून ...

कृषी विज्ञान आराेग्य संस्थेचे ओमप्रकाश जाजाेदिया, किसान मंचचे प्रताप गाेस्वामी आणि प्रद्युम्न सहस्रभाेजने यांनी हरित लवादामध्ये याचिका दाखल करून काेराडी वीज केंद्राने त्यांच्या ६६० मेगावॅट क्षमतेच्या युनिटमध्ये अद्याप एफजीडी स्थापित न केल्याचा आराेप केला. यामुळे केंद्रातून अधिक प्रमाणात सल्फर डायऑक्साईडचे उत्सर्जन हाेत असल्याचे म्हटले आहे. यासह केंद्रातून निघणारी राख केवळ एक टक्का उपयाेगात आणली जात आहे. यामुळे प्रदूषण पसरत असून, राखेची साठवण करण्यातही यश न मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे. याचिकेनुसार वीज केंद्रात शुद्ध पाणी उपयाेगात आणण्यावर निर्बंध आहेत. असे असताना महाजनकाे भांडेवाडी प्लान्टमधून शुद्ध करण्यात आलेल्या नाग नदीच्या पाण्याचा उपयाेग करीत आहे. याशिवाय पर्यावरण परवानगीसाठी आवश्यक असलेले ग्रीन बेल्टही तयार करण्यात आले नसल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.