शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यापीठाची डोकेदुखी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 23:16 IST

Nagpur university सीबीएसईने बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यातील बारावीच्या परीक्षादेखील रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर असे झाले तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.

ठळक मुद्देप्रवेशाचे नियम नव्याने तयार करावे लागणार : प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सीबीएसईने बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यातील बारावीच्या परीक्षादेखील रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर असे झाले तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. विद्यापीठाला पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे नियम नव्याने तयार करावे लागतील.

बारावीचे निकाल पहिल्यांदाच परीक्षेशिवाय घोषित होणार आहेत. आतापर्यंत विद्यापीठात जुन्या नियमांच्या आधारे प्रवेश होत होते. मात्र यंदा नियमात बदल करावे लागतील. शिवाय हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याचीदेखील काळजी घ्यावी लागेल.

सद्यस्थितीत यासंदर्भात विद्यापीठाने प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली आहे. विद्यापीठाचे लक्ष बारावीच्या निकालांवर आहे. जर राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, तर विद्यार्थ्यांना प्रवेश कसा द्यायचा याचे मापदंड ठरविण्यात येतील, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा