शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

ईव्हीएम हटविण्यासाठी संविधान चौकातून महाअभियान  :  प्रशांत पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 21:34 IST

ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी ८ सप्टेंबरला संविधान चौकातून महाअभियान सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देचैत्यभूमीवर होणार यात्रेचा समारोप

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देशात लोकशाही वाचविण्यासाठी ईव्हीएम हटविण्याची गरज आहे. त्यामुळे ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी ८ सप्टेंबरला संविधान चौकातून महाअभियान सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रशांत पवार म्हणाले, ८ सप्टेंबरला दुपारी २ वाजता संविधान चौकातून ईव्हीएम विरोधातील यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा वर्धा, अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यात जाऊन १८ सप्टेंबरला मुंबईच्या चैत्यभूमीवर यात्रेचा समारोप होईल. या जनआंदोलनात सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, आनंद शिंदे, प्रकाशनाथ पाटणकर हे संविधानावरील गीतांनी प्रबोधन करणार आहेत. शासनाने ईव्हीएम विरोधात यात्रा काढण्यास मनाई केली. परंतु आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे यात्रेला परवानगी मिळाली. ईव्हीएम हटविण्यासाठी आयोजित महाअभियानात सर्व जातीधर्माचे नागरिक, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. पत्रकार परिषदेला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, अ‍ॅड स्मिता कांबळे, राजेश लांजेवार, प्रदीप गणवीर, सुनील जवादे, घनशाम फुसे, आनंद पिल्लेवान, आनंद तेलंग, निखील कांबळे, अनिल भांगे, अ‍ॅड आकाश मुन उपस्थित होते.

टॅग्स :Prashant Pawarप्रशांत पवारMediaमाध्यमेEVM Machineएव्हीएम मशीन