शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अमरावतीला जाणाऱ्या बसेस प्रवाशांना सोडतात बायपासवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 11:25 IST

Nagpur News अमरावतीमध्ये वाढत असलेले कोरोनाचे संक्रमण आणि त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून झालेल्या लॉकडाऊननंतर अमरावती डेपोतून येणाऱ्या बसेस नागपुरात प्रवेश करीत नाहीत.

ठळक मुद्देअकोल्यातून येणाऱ्या बसेसची संख्याही घटलीअमरावती डेपोतून येणाऱ्या बसेस थांबल्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अमरावतीमध्ये वाढत असलेले कोरोनाचे संक्रमण आणि त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून झालेल्या लॉकडाऊननंतर अमरावती डेपोतून येणाऱ्या बसेस नागपुरात प्रवेश करीत नाहीत. तर नागपूर डेपोच्या बसेस अमरावती बायपासवर जाऊन प्रवाशांना सोडत आहेत.

 या सोबतच, अकोला डेपोतून येणाऱ्या बसेसची संख्याही कमी झाली आहे. या पूर्वी नागपुरातील सर्व बसस्थानकांमिळून अमरावतीसाठी दर १५ मिनिटांनी बसेस उपलब्ध होत्या. एकट्या गणेशपेठ डेपोमधून अमरावतीसाठी २० फेऱ्या सोडल्या जायच्या. आता ही संख्या ६ ते ७ फेऱ्यांवर आली आहे. कोविड संक्रमणाचा परिणाम कमी दिसायला लागताच एसटी डेपोमध्ये बसेस सॅनिटाईज करण्याची प्रक्रियाही मंदावली होती. मात्र आता पुन्हा उद्रेक वाढत असल्याचे दिसताच डेपोच्या गेटवरच कर्मचारी रिकाम्या बसेस सॅनिटाईज करत आहेत.

या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित होताच बसस्थानकावर प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर राखण्यावर भर दिला जात आहे. तसेच मास्क लावूनच प्रवास होतो की नाही, याचीही खबरदारी घेतली जात आहे. सतर्कता व सावधगिरी पाळूनच प्रवासी संक्रमणापासून वाचू शकतात. यामुळे बसच वाहकही यावर भर देत आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक