शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

बजेट समतोल राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST

नागपूर : जिल्हा परिषदेचे गेले आर्थिक वर्ष कोरोनामुळे अतिशय काटकसरीचे गेले. सरकारने निधीला कपात लावली. योजना राबविण्यात आल्या ...

नागपूर : जिल्हा परिषदेचे गेले आर्थिक वर्ष कोरोनामुळे अतिशय काटकसरीचे गेले. सरकारने निधीला कपात लावली. योजना राबविण्यात आल्या नाहीत. गेल्या वर्षीचा निधी जिल्हा परिषदेला अजूनही प्राप्त झाला नाही. गेल्या तीन वर्षांच्या बजेटचे अवलोकन करून समतोल बजेट सादर करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे वित्त सभापती भारती पाटील यांनी सांगितले.

तिजोरीत ठणठणात असताना उगाच फुगीर बजेट सादर करणे योग्य नाही. येणाऱ्या आर्थिक वर्षात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सरकार किती हात मोकळा करते हे सुद्धा बघणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी कृषी विभागाला वैयक्तिक योजनांचा लाभ देऊ शकले नव्हते. शिक्षणाच्याही काही योजना राबविता आल्या नाहीत. त्यामुळे यावर्षी आरोग्याबरोबरच कृषी व शिक्षणावर जास्त तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीचा जिल्हा परिषदेला मिळणारा निधी लवकरात लवकर मिळावा, म्हणून संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरू आहे. दोन वर्षांचा समतोल साधून बजेट तयार केले आहे. कुठल्याच विभागावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली असल्याचे पाटील म्हणाल्या.