शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

७७३ ग्रामपंचायतींना ब्रॉडबँंड कनेक्टिव्हिटी

By admin | Updated: June 17, 2014 00:51 IST

ग्रामीण भागातील जनतेला सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना आॅप्टिकल फायबर आधारित ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचे केंद्र शासनाने प्रस्तावित केले आहे. याचा लाभ नागपूर जिल्ह्यातील

गणेश हूड - नागपूर ग्रामीण भागातील जनतेला सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना आॅप्टिकल फायबर आधारित ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचे केंद्र शासनाने प्रस्तावित केले आहे. याचा लाभ नागपूर जिल्ह्यातील ७७३ ग्रामपंचायतींंना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार तालुक्यात आॅप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे लोकांना सक्षम सार्वजनिक सुविधा मिळण्याला मदत होणार आहे. पंचायत संस्थांचा कारभार अधिक सक्षम व गतिमान व्हावा, यासाठी ग्रामपंचायतींना इंटरनेटशी जोडण्यात आले आहे. परंतु सिंगल लाईन असल्याने नेटवर्क मिळत नाही. आॅनलाईन कामकाजात अडथळा येत आहे. डाटा एन्ट्रीला स्पीड नसल्याने आॅनलाईन कामकाजाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या प्रस्तावानुसार केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व भारत ब्रॉडब्रँड नेटवर्क लि. यांच्यात त्रिपक्षीय करार वर्षभरापूर्वीच झालेला आहे.