शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

७७३ ग्रामपंचायतींना ब्रॉडबँंड कनेक्टिव्हिटी

By admin | Updated: June 17, 2014 00:51 IST

ग्रामीण भागातील जनतेला सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना आॅप्टिकल फायबर आधारित ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचे केंद्र शासनाने प्रस्तावित केले आहे. याचा लाभ नागपूर जिल्ह्यातील

गणेश हूड - नागपूर ग्रामीण भागातील जनतेला सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना आॅप्टिकल फायबर आधारित ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचे केंद्र शासनाने प्रस्तावित केले आहे. याचा लाभ नागपूर जिल्ह्यातील ७७३ ग्रामपंचायतींंना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार तालुक्यात आॅप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे लोकांना सक्षम सार्वजनिक सुविधा मिळण्याला मदत होणार आहे. पंचायत संस्थांचा कारभार अधिक सक्षम व गतिमान व्हावा, यासाठी ग्रामपंचायतींना इंटरनेटशी जोडण्यात आले आहे. परंतु सिंगल लाईन असल्याने नेटवर्क मिळत नाही. आॅनलाईन कामकाजात अडथळा येत आहे. डाटा एन्ट्रीला स्पीड नसल्याने आॅनलाईन कामकाजाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या प्रस्तावानुसार केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व भारत ब्रॉडब्रँड नेटवर्क लि. यांच्यात त्रिपक्षीय करार वर्षभरापूर्वीच झालेला आहे.