शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेशातील बोगस बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:01 IST

खरीप हंगाम तोंडावर असल्याने मोठ्या संख्येने बोगस बियाण्यांची तस्करी मध्य प्रदेशातून नागपुरात करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या निगराणी पथकाने मध्य प्रदेशातून बोगस बियाणे नागपुरात आणणाऱ्या ईश्वर साळवे यांच्याकडून ४४० पॅकेट बियाणे जप्त केले. त्याच्यावर केळवद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात कृषी विभागाने बोगस बियाण्यांची चौथी कारवाई केली आहे.

ठळक मुद्देवाहनांसह १३ लाख ३० हजाराचा माल जप्त : कृषी विभागाच्या निगराणी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगाम तोंडावर असल्याने मोठ्या संख्येने बोगस बियाण्यांची तस्करी मध्य प्रदेशातून नागपुरात करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या निगराणी पथकाने मध्य प्रदेशातून बोगस बियाणे नागपुरात आणणाऱ्या ईश्वर साळवे यांच्याकडून ४४० पॅकेट बियाणे जप्त केले. त्याच्यावर केळवद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात कृषी विभागाने बोगस बियाण्यांची चौथी कारवाई केली आहे.यात कापसाच्या बियाण्यांच्या आठ जाती होत्या. ईश्वर साळवे हा एमएच४० एसी ३६४७ या वाहनाने मध्य प्रदेशातून नागपूरला येत होता. दरम्यान निगराणी पथकाच्या लक्षात येताच त्याच्या वाहनांची तपासणी केली. यात अनाधिकृत, बेकायदेशीर, विनापरवाना असलेले बियाणे आढळले. ३ लाख ३० हजार रुपये किमतीचे हे बियाणे होते. कृषी विभागाच्या भरारी पथकाने पंचनामा करून त्याच्या विरुद्ध केळवद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या कारवाईत कृषी अधिकारी प्रवीण देशमुख, तंत्र अधिकारी व विभागीय गुण नियंत्रक संदीप पवार, पं.स. उमरेडचे कृषी अधिकारी प्रवीण नागरगोजे व पं.स. उमरेडचे कृषी अधिकारी चंद्रशेखर वानखेडे सहभागी होते. या कारवाईत केळवद पोलीस स्टेशनचे निरीक्षक डी.एम. गोंदवे यांचेही सहकार्य लाभले. ईश्वर साळवे हे मध्य प्रदेशातून बोगस बियाण्यांची खरेदी करून नागपुरात विक्री करीत होते. हंगामाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी परवानाधारकांकडून करावी व त्याची पावती व काही बियाणे संग्रही करून ठेवावे, जेणेकरून त्याचा मोबदला शेतकºयांना मिळण्यास मदत होईल, असे कृषी अधिकारी प्रवीण देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :raidधाडagricultureशेती