शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशातील बोगस बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:01 IST

खरीप हंगाम तोंडावर असल्याने मोठ्या संख्येने बोगस बियाण्यांची तस्करी मध्य प्रदेशातून नागपुरात करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या निगराणी पथकाने मध्य प्रदेशातून बोगस बियाणे नागपुरात आणणाऱ्या ईश्वर साळवे यांच्याकडून ४४० पॅकेट बियाणे जप्त केले. त्याच्यावर केळवद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात कृषी विभागाने बोगस बियाण्यांची चौथी कारवाई केली आहे.

ठळक मुद्देवाहनांसह १३ लाख ३० हजाराचा माल जप्त : कृषी विभागाच्या निगराणी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगाम तोंडावर असल्याने मोठ्या संख्येने बोगस बियाण्यांची तस्करी मध्य प्रदेशातून नागपुरात करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या निगराणी पथकाने मध्य प्रदेशातून बोगस बियाणे नागपुरात आणणाऱ्या ईश्वर साळवे यांच्याकडून ४४० पॅकेट बियाणे जप्त केले. त्याच्यावर केळवद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात कृषी विभागाने बोगस बियाण्यांची चौथी कारवाई केली आहे.यात कापसाच्या बियाण्यांच्या आठ जाती होत्या. ईश्वर साळवे हा एमएच४० एसी ३६४७ या वाहनाने मध्य प्रदेशातून नागपूरला येत होता. दरम्यान निगराणी पथकाच्या लक्षात येताच त्याच्या वाहनांची तपासणी केली. यात अनाधिकृत, बेकायदेशीर, विनापरवाना असलेले बियाणे आढळले. ३ लाख ३० हजार रुपये किमतीचे हे बियाणे होते. कृषी विभागाच्या भरारी पथकाने पंचनामा करून त्याच्या विरुद्ध केळवद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या कारवाईत कृषी अधिकारी प्रवीण देशमुख, तंत्र अधिकारी व विभागीय गुण नियंत्रक संदीप पवार, पं.स. उमरेडचे कृषी अधिकारी प्रवीण नागरगोजे व पं.स. उमरेडचे कृषी अधिकारी चंद्रशेखर वानखेडे सहभागी होते. या कारवाईत केळवद पोलीस स्टेशनचे निरीक्षक डी.एम. गोंदवे यांचेही सहकार्य लाभले. ईश्वर साळवे हे मध्य प्रदेशातून बोगस बियाण्यांची खरेदी करून नागपुरात विक्री करीत होते. हंगामाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी परवानाधारकांकडून करावी व त्याची पावती व काही बियाणे संग्रही करून ठेवावे, जेणेकरून त्याचा मोबदला शेतकºयांना मिळण्यास मदत होईल, असे कृषी अधिकारी प्रवीण देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :raidधाडagricultureशेती