शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

राज्यात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार येईल, असा विश्वास रिपाइंचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार येईल, असा विश्वास रिपाइंचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला. ते एका कामानिमित्त नागपुरात आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना कंटाळले असून ते बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत, तसे संकेत त्यांनी दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारला लवकरच दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. परंतु हे सरकार दोन वर्षाचा कालावधी पूर्ण करू शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील असलेला वाद मिटावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सरकार बनवण्याच्या दृष्टीने भाजप नेते आणि उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर एकमेकांशी चर्चा करावी, यासाठी आपण मध्यस्ती करायला तयार असल्याचेही ते म्हणाले.