शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

भोई समाज, सर्व उपजातींना ‘एससी’ वर्गाचे आरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:21 IST

भोई समाज संघटनेच्या वतीने समाजाला आणि सर्व उपजातींना अनुसूचित जाती वर्गाचे आरक्षण द्यावे, महाराष्ट्रातील तलाव मत्स्य व्यवसायासाठी द्यावे यासह इतर मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम धंतोली येथून मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देभोई समाज संघटना भारतचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भोई समाज संघटनेच्या वतीने समाजाला आणि सर्व उपजातींना अनुसूचित जाती वर्गाचे आरक्षण द्यावे, महाराष्ट्रातील तलाव मत्स्य व्यवसायासाठी द्यावे यासह इतर मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम धंतोली येथून मोर्चा काढण्यात आला.मोर्चेकरींनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मासोळ्या आणल्या आणल्या होत्या. मॉरेस कॉलेज टी पॉर्इंट येथे पोलिसांनी हा मोर्चा अडविला. मोर्चात भोई समाज बांधवांनी पारंपारिक वेशभूषेत मासे हातात घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मोर्चातील शिष्टमंडळाने सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांनी मागण्यासंदर्भात १५ दिवसात मुंबईत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.या मोर्चाचे नेतृत्व भाई नानासाहेब लकारे, राजू मामुलवार, प्रा. राजेश ढवळे, बंडु सुरजुसे, बाबुराव बावणे, कैलाश केवदे यांनी केले.नॉन क्रिमिलेयरची अट रद्द करावी,कुरुळा ता. कंधार जि. नांदेड येथे समाजातील मुलीवर बलात्कार करून खून केलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी,नांदेड शहरातील चिखलवाडी भोईगल्लीच्या जागेचा प्रश्न सोडवावा,समाजातील मुला-मुलींसाठी जिल्हास्तरावर वसतिगृहाची व्यवस्था करावी आदी मागण्याही या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा