शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

सकाळी ८ ते दुपारी १२.३० पर्यंत घटस्थापनेचा सर्वोत्तम मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 11:58 IST

घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजता पर्यंतचा आहे. या सर्वोत्तम मुहूर्ताच्या काळात वातावरणामध्ये शुक्र-बुध-चंद्र या ग्रहांचा मोठ्या प्रमाणात शुभप्रभाव असणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शारदीय नवरात्रोत्सवास रविवारी २९ सप्टेंबरपासून आरंभ होतोय. यावेळी करण्यात येणाऱ्या घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजता पर्यंतचा आहे.या सर्वोत्तम मुहूर्ताच्या काळात वातावरणामध्ये शुक्र-बुध-चंद्र या ग्रहांचा मोठ्या प्रमाणात शुभप्रभाव असणार आहे. तसेच, दुपारी २ ते ३.३० वाजताच्या सुमारास गुरू ग्रहाचा प्रभाव राहणार असल्यामुळे, या काळातही घटस्थापना केली जाऊ शकते, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली. यावर्षी मातामह श्राद्ध २९ सप्टेंबरलाच दुपारच्या वेळी करावे. बुधवारी २ ऑक्टोबरला उपांग ललितापंचमी करावी. शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी घागरी फुंकण्याचा विधी तर रविवारी ६ ऑक्टोबर रोजी महाअष्टमी व महानवमीचा उपवास करावा. सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी महानवमी, सरस्वती विसर्जन, नवरात्र उत्थापन करावे. मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा असून, त्याचा विजयमुहूर्त दुपारी २.०७ वाजतापासून ते २.५४ वाजतापर्यंत म्हणजेच केवळ ४७ मिनिटांचा असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.

टॅग्स :Navratriनवरात्री