शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

होळी पेटविण्यासाठी सर्वोत्कृष्ट वेळ सायंकाळी ८.५६ नंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 13:09 IST

बुधवार २ ० मार्च रोजी हुताशनि पौर्णिमा (होळी) आहे. या दिवशी भद्रेच्या पुच्छकाळात म्हणजेच सायंकाळी ५.०८ ते ६.२० वाजेपर्यंत होलिका प्रज्वलित केल्यास हरकत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुधवार २ ० मार्च रोजी हुताशनि पौर्णिमा (होळी) आहे. या दिवशी सकाळी १०.४३ वाजता पौर्णिमा प्रारंभ होत असून, २१ मार्च रोजी सकाळी ७.१० वाजता पौर्णिमा समाप्ती आहे. या दिवशी सकाळी १०.४३ वाजता भद्रेचा प्रारंभ असून, भद्रेची समाप्ती रात्री ८.५६ वाजता आहे. त्यामुळे भद्राप्रमुख सोडून भद्रेच्या पुच्छकाळात म्हणजेच सायंकाळी ५.०८ ते ६.२० वाजेपर्यंत होलिका प्रज्वलित केल्यास हरकत नाही. परंतु होळी प्रज्वलित करण्यासाठी सर्वोत्कृष्ट मुहूर्त रात्री ८.५६ नंतर आहे, असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.यावेळी उद्योग वेळ असून त्याचा स्वामी सूर्य म्हणजे रवि याचा शुभ प्रभाव वातावरणात राहणार आहे. सर्वसाधारणपणे सूर्यास्तानंतर दोन तासांनी होलिकादहन करावे, असा शास्त्रात उल्लेख आहे. या दिवशी पूर्वाफाल्गुनी नक्षत्र, शूल योग असून चंद्र कन्या राशीतून भ्रमण करणार असल्याचे डॉ. वैद्य म्हणाले. होळीच्या दिवशी मन्वादी तिथी आहे. चौदा मन्वंतरांच्या आरंभाच्या वर्षातून चौदा तिथी असतात. त्यातील फाल्गुन शुद्धा पौर्णिमा ही एक प्रारंभ तिथी आहे. दुपारी १२ ते १.३० राहुकाळ आहे. या सुमारास मंगळ ग्रह सायंकाळी पश्चिमेला दिसेल. गुरु ग्रह जो सणांचा आनंद द्विगुणित करतो तो मध्यरात्रीला पूर्वेच्या अवकाशात दिसेल. शनि मध्यरात्री माथ्यावर तर प्रेमाचा कारक शुक्र ग्रह पहाटे पूर्वकपाली दिसेल. मनाचा कारक ग्रह चंद्र कन्या या बुधाच्या राशीत चार अंश ५८ कला, १२ विकलावर असल्यामुळे मोठा दिसेल व वातावरण आणि अवकाश चंद्रप्रकाशात न्हाऊन निघेल, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले. हा दिवस शुभ कार्यास अशुभ आहे. या दिवशी विष्णुवदिन मेषायन आहे. २१ मार्चला धुलिवंदनाला कर असल्यामुळे २० व २१ मार्च हे दिवस वर्ज्य दिवस आणि क्षयदिन आहेत, असेही डॉ. वैद्य यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Holiहोळी