शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

देशासाठीच्या कर्तव्याची जाण ठेवा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:08 IST

नागपूर – नागरिक सर्वसाधारणतः स्वतःच्या मूलभूत अधिकारांबाबत बोलताना दिसतात. मात्र कर्तव्याबाबत फारसे कुणी भाष्य करीत नाही. प्रत्येकाने देशासाठीच्या कर्तव्याची ...

नागपूर – नागरिक सर्वसाधारणतः स्वतःच्या मूलभूत अधिकारांबाबत बोलताना दिसतात. मात्र कर्तव्याबाबत फारसे कुणी भाष्य करीत नाही. प्रत्येकाने देशासाठीच्या कर्तव्याची जाण ठेवली पाहिजे, असे मत अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांनी व्यक्त केले. भारतीय विचार मंचतर्फे सदर येथे आयोजित संविधान दिवस कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

यावेळी अधिवक्ता ओमप्रकाश जैन, भारतीय विचार मंचचे सदर भाग संयोजक संजय करमरकर प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात संविधानाची मूल्ये जपणारा व ती आचरणारा समाज अपेक्षित होता. त्याचे पालन करीत सर्व समाजाने एकमेकांशी सद्भावनेने वागावे, असे आवाहन मिर्झा यांनी केले. आपल्या मूलभूत अधिकारांबाबत बोलत असताना दुसऱ्याच्या अधिकारांना धक्का पोहोचता कामा नये. सर्वांचा आदर ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन जैन यांनी केले. काही लोक जाणूनबुजून संविधानाच्या नावाखाली समाजात खोट्या व भ्रमित करणाऱ्या बाबी पसरवीत आहेत. अराजकता माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे, असे मत करमरकर यांनी व्यक्त केले. अनुज पाटील यांनी संचालन केले. भगवान दास अडवाणी, दिलीप मसराम, गणेश दास यावेळी उपस्थित होते.