शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर रिलायन्स पेट्रोल पंपावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिसांनी २८ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे अरुण वनकर आणि महाराष्ट्र केबल ऑपरेटर फाऊंडेशनचे सुभाष बांते यांच्या आवाहनानुसार कार्यकर्ते सोमवारी दुपारी संविधान चौकात एकत्र आले. त्यांनी येथे धरणे आंदोलन केले. त्यानंतर रिलायन्सच्या उत्पादनावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले आणि राजनगर येथील रिलाायन्सच्या पेट्रोल पंपावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु पोलिसांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

संविधान चौकात आयाोजित सभेत डॉ. रायलु, मल्कियत सिंह, गुरुदयाल सिंह, विवेक हाडके, इक्बाल सिंह, पुष्पकमल सिंह, अजमेर सिंह, धीरज गवळी, सुभाष बांते, अरुण वनकर आदींनी सभेला मार्गदर्शन केले.

आंदोलनात संजय राऊत, गजानन घोडे, रोहन पराते, जसबीर सिंह, शैलेश भालेराव, प्रभात अग्रवाल, अरविंदर सिंह, मनजीतसिंह, धर्मेंद्र नाटके, श्याम बर्वे, राजेश ठाकरे, नरेंद्र म्हैसकर, सुखविंदर सिंग, शमसुद्दीन अन्सारी, जगतारसिंह रंधावा आदींचा सहभाग होता.