शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वरुप वेगळे, परंतु सर्वांचे मूळ एकच; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2021 12:15 IST

nagpur news लोकमतच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय आंतरधार्मिय संमेलनाचे आयोजन ही सकारात्मक बाब आहे. धर्म जोणारा व प्रगतीकडे नेणारा असतो. परंतु मनुष्याची बुद्धी नकारात्मक असली तर त्याचा उपयोग करून लोक समाजाला तोडण्याचे काम करतात, अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी  आपल्या भावना व्यक्त केल्या.

नागपूर; लोकमतच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय आंतरधार्मिय संमेलनाचे आयोजन ही सकारात्मक बाब आहे. वैविध्याला एकतेचे पोषण मिळते. स्वरुप वेगळे असले तरी सर्वांचे मूळ एकच असल्याचा विसर पडतो व त्यातूनच विद्वेष निर्माण होतो. आपण एकच आहोत याचे स्मरण करून देण्याची आवश्यकता आहे, अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी  आपल्या भावना व्यक्त केल्या.

 ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात आयोजित राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेच्या सुरुवातीला सरसंघचालक मोहन भागवत यांनी चित्रफितीच्या माध्यमातून आपल्या शुभेच्छा दिल्या.  (Appearance different, but all have the same origin; Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat)

 ते पुढे म्हणाले, मनुष्य धर्माला जगाला एकमेकांपासून तोडण्याचे शस्त्र बनवितो व चारित्र्यापासून खाली पाडतो. एकमेकांसमवेत परस्पर संवाद नसल्याने असे होते. विविधता हा जगाचा अलंकार असल्याचा भारताचा विचार आहे. वैविध्याला एकतेचे पोषण मिळते. स्वरुप वेगळे असले तरी सर्वांचे मूळ एकच असल्याचा विसर पडतो व त्यातूनच विद्वेष निर्माण होतो. आपण एकच आहोत याचे स्मरण करून देण्याची आवश्यकता आहे. लोकमतच्या माध्यमातून हा संवाद सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. सार्थक उद्दीष्ट व सकारात्मकतेकडे नेणारी दिशा मिळेल असा विश्वास असल्याचे मत डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदMohan Bhagwatमोहन भागवत