शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दांडिया-गरब्यामध्ये आधारकार्ड तपासून हिंदूंनाच प्रवेश द्या!, विश्व हिंदू परिषदेची मागणी

By योगेश पांडे | Updated: September 26, 2022 21:32 IST

एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी मदरशांमध्ये भेट देत सामाजिक समरसतेकडे पाऊल टाकले असता विहिंपच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर : नवरात्रीदरम्यान विविध ठिकाणी दांडिया-गरब्याचे सार्वजनिक आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांमध्ये केवळ हिंदू धर्मियांनाच प्रवेश द्यावा व त्यासाठी आधारकार्ड तपासावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी मदरशांमध्ये भेट देत सामाजिक समरसतेकडे पाऊल टाकले असता विहिंपच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विहिंपचे विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी ही मागणी केली आहे. दांडिया-गरब्यादरम्यान महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. तसेच अनेक परिवार मोठ्या संख्येने गरबा बघण्यासाठी उपस्थित असतात. श्रद्धा नसतानादेखील इतर धर्मांचे लोक त्यात सहभागी होतात व त्यातूनच अनेकदा छेडखानी-लव्हजिहादचे प्रकार घडतात.

गरबा व दांडिया हे आपल्या संस्कृतीतील देवीच्या उपासनेची पद्धत आहे. हे केवळ मनोरंजन किंवा नृत्याचे आयोजन नसून धार्मिक श्रद्धेचे प्रतीक आहे. म्हणून या आयोजनामध्ये अन्य धर्मीय लोकांना प्रवेश देण्यात येऊ नये. त्याकरिता आयोजकांनी आधार कार्ड बघून प्रवेश देण्याची व्यवस्था करावी. तसेच गरबा स्थानी गुन्हेगारी तत्त्व गैरफायदा घेत असतात. त्यामुळे पोलिस प्रशासनानेही सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करावी आणि आयोजकांनी सीसीटीव्ही लावावे, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य शासन व नागपूर पोलीस आयुक्तांनादेखील पत्र लिहीले आहे.

टॅग्स :garbaगरबा