शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

विदर्भातील सर्वच व्याघ्र प्रकल्प आणि वन पर्यटन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST

नागपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासह विदर्भातील सर्वच वन पर्यटन आणि व्याघ्र प्रकल्प ३० एप्रिलपर्यंत बंद करण्यात आले आहेत. ...

नागपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासह विदर्भातील सर्वच वन पर्यटन आणि व्याघ्र प्रकल्प ३० एप्रिलपर्यंत बंद करण्यात आले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लागू केलेल्या ब्रेक द चेनअंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांचा अधिक ओघ असतो. त्यानंतर विदर्भात पेंच व अन्य प्रकल्पाला पर्यटकांची पसंती असते. मात्र मागील वर्षभरात कोरोना संसर्गामुळे वन पर्यटनावर बराच परिणाम झाला. यावर अवलंबून असलेल्या उद्योगांवरही विपरीत परिणाम झाला. दिवाळीच्या तोंडावर व्याघ्र प्रकल्पामधील पर्यटनाला परवानगी मिळाली असली तरी जेमतेम सहा महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा व्याघ्र प्रकल्पांची दारे बंद झाली आहेत. यामुळे यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

यापूर्वीच्या निर्णयानुसार, आठवडाभरापूर्वी वन पर्यटनावर काही निर्बंध लावण्यात आले होते. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत दर शनिवार आणि रविवारी पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील वन पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. तर टिपेश्वर अभयारण्य आठवडाभरापूर्वीच बंद करण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य १५ एप्रिलपासून ३० एप्रिल किंवा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवले जाणार आहेत.