शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपूर जिल्ह्यातील सर्व नाले एकमेकांना जोडणार : ३८ कोटी रुपयांचा खर्च येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:35 IST

काही वर्षांपूर्वी देशभरातील नद्या एकमेकांशी जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा करण्यात आली होती. परंतु पुढे त्या योजनेचे काय झाले माहिती नाही. मात्र या नदी जोडोच्या धर्तीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व नाले एकमेकांशी जोडण्याचा निर्णय सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे यांची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही वर्षांपूर्वी देशभरातील नद्या एकमेकांशी जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा करण्यात आली होती. परंतु पुढे त्या योजनेचे काय झाले माहिती नाही. मात्र या नदी जोडोच्या धर्तीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व नाले एकमेकांशी जोडण्याचा निर्णय सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.जिल्ह्यातील पारशिवनी, मौदा रामटेक आणि कामठी हे तालुके भौगोलिकदृष्ट्या सखल भागात येतात. या परिसरात अनेक नदी नाले आहे. हे नाले एकमेकांशी जोडले तर मोठ्या प्रमाणावर पाणी साठवणे शक्य होईल. त्यासाठी जिल्ह्यात ‘वॉटर गेट’ नाले जोडण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेवर ३८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग, टाटा ट्रस्ट आणि खनिज निधीच्या माध्यमातून ही योजना पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.ही योजना पूर्ण झाल्यास ग्रामीण भागातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.नाग नदी व पिवळी नदी पूरमुक्त होणार‘नाले जोड’ योजनेमुळे ग्रामीण भागाला फायदा होईलच. परंतु नागपूर शहरालाही मोठा फायदा होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात नाग नदी व पिवळ्या नदीला पूर येतो. नाले जोड योजनेमुळे या नद्यांना पूर येणार नाही. या दोन्ही नद्या पूरमुक्त होतील, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेguardian ministerपालक मंत्री